संशोधन आणि तंत्रज्ञानआग्र्याहून सुटकेची तर्कशुद्ध मांडणीटीम इये मराठीचिये नगरीOctober 5, 2022October 5, 2022 by टीम इये मराठीचिये नगरीOctober 5, 2022October 5, 202202990 छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या इतिहासात त्यांच्या “आग्र्याहून सुटके”चे महत्व अनन्यसाधारण आहे. जर महाराज तेथून सुटून सुखरूप परत आलेच नसते तर……? विचारच करवत नाही………! शिवाजीमहाराजांची आग्र्याहून सुटका...