January 17, 2026
Home » ध्यान

ध्यान

विश्वाचे आर्त

ज्ञानेश्वरीचे अंतिम अमृत

तेवी अहंभावो जाय । तरी ऐक्य तें आधीचि आहे ।हेंचि साचें जेथ होये । तो अधियज्ञु मी ।। ४५ ।। ज्ञानेश्वरी अध्याय आठवा ओवीचा अर्थ...
विश्वाचे आर्त

शब्दांच्या बाह्य झगमगाटातून मुक्त व्हा अन् गाभ्याच्या दिशेने प्रवास करा

बुद्धीचिया जिभा । बोलाचा न चाखतां गाभा ।अक्षरांचियाची भांवा । इंद्रियें जिती ।। २०७ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सातवा ओवीचा अर्थ – तसे बुद्धीच्या जिव्हेनें शब्दांतील...
विश्वाचे आर्त

परमानंदाचे तरंग घेऊन आलेली देववाणी…

तियें प्रमेयाचींच हो कां वळलीं । की ब्रह्मरसाचां सागरी चुंबुकळिली ।मग तैसींच का घोळिली । परमानंदें ।। १८८ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सातवा ओवीचा अर्थ –...
विश्वाचे आर्त

कृपारूपी मंद वारा

सहज कृपामंदानिळे । कृष्णदुमाची वचनफळें ।अर्जुनश्रवणाचिये खोळे । अवचित पडिलीं ।। १८७ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सातवा ओवीचा अर्थ – अशी ही श्रीकृष्णरूप वृक्षाची वचनरुप फळें,...
विश्वाचे आर्त

अध्यात्मलाभ म्हणजे काय ?

ऐसा अध्यात्मलाभ तया। होय गा धनंजया ।भांडवल जया । उद्ममीं मी ।। १७८ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सातवा ओवीचा अर्थ – अर्जुना, ज्याच्या व्यापाराला भांडवल मी...
विश्वाचे आर्त

अमृतात सुखाने अमर होणे म्हणजे काय ?

हें ऐसें काइसेया करावें । जें अमृतींही रिगोनि मरावें ।तें सुखें अमृत होऊनि कां नसावें । अमृतामाजीं ।। १५३ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सातवा ओवीचा अर्थ...
विश्वाचे आर्त

गगनरूप आत्म्याचा अनुभव

जरी पवन हालवूनि पाहिजे । तरी गगनावेगळा देखिजे ।एऱ्हवी गगन तो सहजें । असे जैसें ।। ११५ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सातवा ओवीचा अर्थ – जरी...
विश्वाचे आर्त

‘सोहंभाव’ म्हणजे अहंकार नाही, तर आत्मजाणीव

ते उपरतीचां वांवी सेलत । सोहंभावाचेनि थावें पेलत ।मग निघाले अनकळित । निवृत्तितटीं ।। १०१ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सातवा ओवीचा अर्थ – वैराग्यरूपी हातांना पाणी...
विश्वाचे आर्त

‘निवृत्ती’ म्हणजे संन्यास नव्हे, तर जगण्यातली मुक्ती

जया ऐक्याचिया उतारा । बोधाचा जोडला तारा ।मग निवृत्तीचिया पैल तीरा । झेंपावले जें ।। १०० ।। ज्ञानेश्वरी अध्याय सातवा ओवीचा अर्थ – व ज्यांना...
विश्वाचे आर्त

… तोच खरा ज्ञानी — तोच आत्मद्रष्टा

डोळ्यांचं पाणी डोळ्यांत गोठून पडदा निर्माण करतं आणि दृष्टी हरवते; तसंच मनुष्याचं मन जेव्हा अज्ञानाने, अहंकाराने किंवा दुःखाने गोठतं, तेव्हा त्याच्या आत्मज्ञानावर पडदा येतो. जो...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!