सहस्त्रचंद्रदर्शन — हे केवळ एका आयुष्याचं साजरं करणं नाही, तर एका अखंड तेजाचा, एका साधकाच्या साधनेचा साक्षात्कार असतो. ‘पुढारी’चे संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्या सहस्त्रचंद्रदर्शनाचा...
मुंबई कॉलिंग मतदारयादीतील घोळ चव्हाट्यावर … विविध राज्यात विधानसभा निवडणुकीत विशेषत: महाराष्ट्र, हरियाणामधे मतांची चोरी झाला या मुद्द्यावरून राहुल गांधी गेल्या तीन महिन्यांपासून राष्ट्रीय पातळीवर...
स्टेटलाइन – डॉ. सुकृत खांडेकर सरन्यायाधीश गवईंवर सर्वोच्च न्यायालयात बूट फेकून मारल्याची घटना दुपारी साडेबारा वाजता घडली, सर्व राजकीय पक्षांकडून या घटनेचा निषेध केला जात...
मित्रांनो,आंदोलनं ही खरी लोकशाहीची ताकद आहे. पण ती ताकद जर रोजच्या फुकटच्या चहा-भजी, भाषणं आणि हजेरीपुरती राहिली, तर मग लोकशाही म्हणजे ‘कॉमेडी शो’च होईल. त्यामुळे...
कोल्हापूर: सहकारी ज्ञान व्यवस्थापनाद्वारे पर्यावरणाचे संरक्षण होणे आवश्यक आहे. त्यासाठी सार्वत्रिक प्रयत्न करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन जेष्ठ पर्यावरण तज्ज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांनी केले....
प्रस्ताव सादर करा, खंडपीठही लवकरच करू – सरन्यायाधीश भूषण गवई शाहू महाराजांप्रमाणे समानतेच्या न्यायदान प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन सर्किट बेंचच्या शुभारंभाला कोल्हापूरने अनुभवला सरन्यायाधीशांचा कृतज्ञता...
निवडणूक आयोगाने आजवर चांगले काम केले होते. पण गेल्या काही वर्षातील निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे मतदारांच्या विश्वासाला धक्का बसला आहे हे कोणी नाकारू शकणार नाही. त्यामुळेच...
जागर: समाजमन सजग आणि जागृत करण्यासाठीमहाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजनेसाठी लोककल्याण संकल्पनेचा आधार घेऊन शासनाचे नुकसान करण्याचा प्रकार प्रथमच घडलेला आहे. यासाठी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406