November 11, 2025
Home » लोकशाही

लोकशाही

विशेष संपादकीय सत्ता संघर्ष

लोकशाही म्हणजे लोकांची सत्ता, पण आता ती झालीय लोकेशनशाही अर्थात भूखंडांची सत्ता !

भारत देश महान ! इथं माणूस जन्मतो तो थेट ‘मातीतून’, पण मोठा झाला की त्या मातीवरचा हक्क घेतो. ‘भुखंड’ म्हणून ! आणि राजकारणात आला की...
सत्ता संघर्ष

हरियाणा फाइल्समधून मतचोरीचा पोलखोल

सत्य काय आहे, त्यांनी दिलेली उदाहरणे खोटी आहेत का हे निवडणूक आयोग पुढे येऊन का सांगत नाही ? त्यांनी केलेल्या आरोपांची स्वत:हून चौकशी का करीत...
मुक्त संवाद

पत्रमहर्षी डॉ. प्रतापसिंह जाधव : शब्दांची साधना आणि सहस्त्रचंद्रांचे तेज

सहस्त्रचंद्रदर्शन — हे केवळ एका आयुष्याचं साजरं करणं नाही, तर एका अखंड तेजाचा, एका साधकाच्या साधनेचा साक्षात्कार असतो. ‘पुढारी’चे संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्या सहस्त्रचंद्रदर्शनाचा...
सत्ता संघर्ष

मुंबईत विरोधकांचा हल्लाबोल : मतदारयादीतील घोळाचा विस्फोट !

मुंबई कॉलिंग मतदारयादीतील घोळ चव्हाट्यावर … विविध राज्यात विधानसभा निवडणुकीत विशेषत: महाराष्ट्र, हरियाणामधे मतांची चोरी झाला या मुद्द्यावरून राहुल गांधी गेल्या तीन महिन्यांपासून राष्ट्रीय पातळीवर...
विशेष संपादकीय सत्ता संघर्ष

सरन्यायाधीशांवर बूट फेकणारा मोकाट कसा ?

स्टेटलाइन – डॉ. सुकृत खांडेकर सरन्यायाधीश गवईंवर सर्वोच्च न्यायालयात बूट फेकून मारल्याची घटना दुपारी साडेबारा वाजता घडली, सर्व राजकीय पक्षांकडून या घटनेचा निषेध केला जात...
विशेष संपादकीय

आंदोलनांची ‘हंगामवारी’

मित्रांनो,आंदोलनं ही खरी लोकशाहीची ताकद आहे. पण ती ताकद जर रोजच्या फुकटच्या चहा-भजी, भाषणं आणि हजेरीपुरती राहिली, तर मग लोकशाही म्हणजे ‘कॉमेडी शो’च होईल. त्यामुळे...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

सहकारी ज्ञानव्यवस्थापनाद्वारे पर्यावरण संरक्षण होणे आवश्यक: माधव गाडगीळ

कोल्हापूर: सहकारी ज्ञान व्यवस्थापनाद्वारे पर्यावरणाचे संरक्षण होणे आवश्यक आहे. त्यासाठी सार्वत्रिक प्रयत्न करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन जेष्ठ पर्यावरण तज्ज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांनी केले....
काय चाललयं अवतीभवती

शाहू महाराजांप्रमाणे समानतेच्या न्यायदान प्रक्रियेत सहभागी होण्याचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचे आवाहन

प्रस्ताव सादर करा, खंडपीठही लवकरच करू – सरन्यायाधीश भूषण गवई शाहू महाराजांप्रमाणे समानतेच्या न्यायदान प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन सर्किट बेंचच्या शुभारंभाला कोल्हापूरने अनुभवला सरन्यायाधीशांचा कृतज्ञता...
सत्ता संघर्ष

लोकांनी कमावलं, आयोगाने घालवलं..!

निवडणूक आयोगाने आजवर चांगले काम केले होते. पण गेल्या काही वर्षातील निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे मतदारांच्या विश्वासाला धक्का बसला आहे हे कोणी नाकारू शकणार नाही. त्यामुळेच...
सत्ता संघर्ष

शिंदे यांच्या मंत्रिमंडळाचा हा गुन्हा नाही का ?

जागर: समाजमन सजग आणि जागृत करण्यासाठीमहाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजनेसाठी लोककल्याण संकल्पनेचा आधार घेऊन शासनाचे नुकसान करण्याचा प्रकार प्रथमच घडलेला आहे. यासाठी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!