जर माणूसही बारदानासारखं समर्पित, शांत, आणि निःस्वार्थपणे कार्य करत राहिला, तर समाज अधिक सुसंस्कृत, समृद्ध आणि सुखी होईल आणि खरंच, पृथ्वीवर राम राज्य येईल. महादेव...
राज्यातील कर्तृत्ववान तरुणाईस यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा पुरस्कार प्रदान छत्रपती संभाजीनगर : समृद्ध समाजनिर्मितीसाठी यशवंतराव चव्हाण सेंटरच्या माध्यमातून शेती, युवक, महिला, शिक्षण, आरोग्य अशा विविध...
हरितक्रांतीच्या पूर्वी अगर सुरवातीला अशी म्हण प्रचलित होती की, उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी ! हरितक्रांतीच्या उत्तर काळापासून या क्रमवारीत बदल होत गेला...
संशोधकांनी दिलेले इशारे आणि सुचवलेल्या उपायाप्रमाणे कार्य करणारे अनेक महामानव कार्यरत आहेत. मात्र त्यांचेही प्रयत्न अपुरे पडतात. तरीही अशा लोकांचे कार्य समाजापुढे दीपस्तंभाप्रमाणे असते. हे...
कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाने 25 ऑगस्ट 2023 रोजी खरीप पिकांखालील क्षेत्राच्या व्याप्तीची प्रगती यासंदर्भात माहिती जाहीर केली आहे. ती अशी… क्षेत्रः लाख हेक्टरमध्ये अ.क्र....
सध्या शेतीमध्ये उत्पादनापेक्षा उत्पादन खर्चच अधिक असल्याने शेती तोट्याची झाली आहे. शेतीची हीच अवस्था राहील्यास शेतीकडे कोणी तरूण वळणार नाहीत. यासाठी शेतमालाला योग्य भाव देण्यासाठी...
🦠 सूत्रकृमीचा प्रादुर्भाव जाणून त्वरित करा उपाययोजना 🦠 विविध पिकांवर सूत्रकृमीच्या प्रादुर्भावामुळे वाढ मंदावते. अन्नद्रव्ये कमतरता किंवा मरसारख्या रोगांप्रमाणे लक्षणे दिसून येत असल्यामुळे सूत्रकृमींचे निदान...
अर्थव्यवस्था कधी ढासळेल याचा नेम नाही. अशा या अर्थव्यवस्थेत शेती हाच एकमेव उद्योग आहे जो सर्वांना तारणारा आहे. यासाठी शेतीला उत्तम दिवस येणार आहेत हे...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406