December 16, 2025
Home » Mahadev Pandit

Mahadev Pandit

विशेष संपादकीय

अग्निसुरक्षा – मानवी गरजांचा विसरलेला अष्टकोन

सन २००० पूर्वी वातानुकूलित यंत्रणा आणि अंतर्भिंतीतील विद्युत वाहिन्यांचा वापर मर्यादित होता.” त्या काळात ज्या इमारती बांधण्यात आल्या त्यामध्ये आजच्या अत्याधुनिक अग्निशामक यंत्रणा कार्यान्वित करण्यात...
मुक्त संवाद

बारदान…

जर माणूसही बारदानासारखं समर्पित, शांत, आणि निःस्वार्थपणे कार्य करत राहिला, तर समाज अधिक सुसंस्कृत, समृद्ध आणि सुखी होईल आणि खरंच, पृथ्वीवर राम राज्य येईल. महादेव...
मुक्त संवाद शेती पर्यावरण ग्रामीण विकास

‘खळे’ आणि ‘मळणी’ चे विश्व

मानवी जीवन अनेक क्षेत्रांत कार्यरत असते. प्राचीन काळापासून चालत आलेली कृषी संस्कृती हा त्याच संस्कृतीचा महत्त्वाचा घटक. त्यातही भारतासारख्या कृषीप्रधान देशात, कृषीवलांचे जीवन वैशिष्ट्यपूर्ण असते....
मुक्त संवाद

सूर्याने पराभवाचे ग्रहण टाळले !

शेवटच्या चेंडूवर दक्षिण अफ्रिकेच्या १० नंबरच्या फलंदाजाला एकच धाव काढता आली आणि खडतर कठीण १३ वर्षानी टिम इंडियाचे विश्व जेते पदाच ग्रहण सुटले आणि टिम...
विशेष संपादकीय

मुंबई महानगर शंभर टक्के सुरक्षित होईल का ?

औद्योगिक क्षेत्रामध्ये अनेक वेळा आग लागणे, स्लॅब कोसळने, लिफ्ट कोसळणे , रिॲक्टरचा स्फोट होणे, विद्यूत वहनामध्ये बिघाड होणे तसेच यांत्रिकी विभागामध्ये यंत्र बिघाड अश्या अनेक...
मुक्त संवाद

नोंदणीकृत कंत्राटदार वर्ग विकासाचा केंद्रबिंदु

मानवाचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर बांधकाम शास्राची तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाची अगदी नितांत गरज भासते. राज्यातील विकास कामे व सार्वजनिक बांधकाम विभाग ह्या एकाच...
विशेष संपादकीय संशोधन आणि तंत्रज्ञान

डिजीटायझेशन प्रणालीमुळे बांधकाम विभागाला सोन्याचे दिवस !

केल्याने होत आहे रे आधि केलिचे पाहीजे या पारंपारिक प्रचलित म्हणी प्रमाणे तसेच भारत रत्न विश्वेश्वरैया यांच्या कोणतीही तांत्रिक समस्या सहज सुंदर पध्दतीने सोडविता येते...
संशोधन आणि तंत्रज्ञान

बांधकामविश्वाची समृद्ध भ्रमंती

स्थापत्यशास्त्रातील प्रगतीचा उपयोग मानवाने आपले जीवन सुखकर बनविण्यासाठी केला. त्यामुळेच बांधकाम क्षेत्राची ही प्रगती म्हणजे ‘गरुडझेप’ आहे, असे लेखकाला वाटते. हा विचार समोर ठेवून जगभरातील...
विशेष संपादकीय

महामार्गावर शुन्य अपघाताचे ध्येय कधी साध्य होणार ?

      ११ डिसेंबर २०२२ ते ३० एप्रिल २०२३ या कालावधीमध्ये समृद्धी महामार्गावर एकंदरीत नोंदणी युक्त ३५८ अपघात झालेले आहेत आणि त्यामध्ये एकंदरीत ३९ मृत्यू झालेले आहेत....
सत्ता संघर्ष

सेतु निघाले शहरे जोडायला

डिसेंबर २०२३ अखेर समृद्धी महा मार्गामुळे महाराष्ट्राची उपराजधानी देशाच्या आर्थिक राजधानीला जोडली जाणार आहे. शिवडी-न्हावा शेवा सागरी सेतूमुळे व यशवंतराव चव्हाण जलदगती महा मार्गामुळे महाराष्ट्राची...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!