July 27, 2024
Home » Rajendra Krishnarao Ghorpade

Tag : Rajendra Krishnarao Ghorpade

शेती पर्यावरण ग्रामीण विकास

गुळ उत्पादनातील त्रृटीवर उपाय सांगणारे पुस्तक

कोल्हापुरात मोठ्या प्रमाणात गुऱ्हाळघरे आहेत. साखर कारखान्याला ऊस उत्पादन करणे आणि खास गूळासाठी ऊसाचे उत्पादन करणे यामध्ये खूप अंतर आहे. या उत्पादनातील बारकावे विचारात घेऊन...
स्पर्धा परीक्षा, शिक्षण

भारतीय भाषा अन् साहित्याविषयी जाणून घेण्याची इच्छा वृद्धिंगत करणारे पुस्तक

भाषा मरता देशही मरतो, संस्कृतीचा मग दिवा विझे. असे कवी कुसुमाग्रज यांनी स्वातंत्र्यदेवीची विनवणी या कवितेत म्हटले आहे. याची आठवण करून देत डॉ. लवटे यांनी...
संशोधन आणि तंत्रज्ञान

चक्क हवेतील कार्बन डाय-ऑक्‍साईडपासून इंधन

वाढते प्रदूषण आणि जागतिक तापमानवाढ विचारात घेऊन सध्या संशोधन केले जात आहे. हवेतील विषारी घटकांचे प्रमाण कसे कमी करता येईल यावर संशोधकांचा भर आहे.  कार्बन...
संशोधन आणि तंत्रज्ञान

शोभेच्या वनस्पतीत अधिक फुलोरा अन् जोमदार वाढीसाठी संशोधकांनी शोधली ‘ही’ संप्रेरके

ग्राहकांची वाढती गरज विचारात घेऊन फुले आणि शोभेच्या वनस्पतींचे उत्पादन वाढवणे गरजेचे आहे. हे विचारात घेऊन उत्तराखंडमधील संशोधकांनी जैविक संप्रेरकांचा शोध लावला आहे. ही संप्रेरके...
विशेष संपादकीय

शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित दर देण्याचा व्हावा प्रयत्न

सध्या शेतीमध्ये उत्पादनापेक्षा उत्पादन खर्चच अधिक असल्याने शेती तोट्याची झाली आहे. शेतीची हीच अवस्था राहील्यास शेतीकडे कोणी तरूण वळणार नाहीत. यासाठी शेतमालाला योग्य भाव देण्यासाठी...
विश्वाचे आर्त

उसाची कणसे निरूपयोगी…

उसाला कणसे आल्यावरच गाळप होणार असेल तर पर्याय शोधायलाच हवेत. शेतकऱ्यांनीच आता राजकारण सोडून फायद्या-तोट्याच्या गोष्टी ओळखून पावले उचलायला हवीत. शेती हा व्यवसाय आहे. त्याकडे...
संशोधन आणि तंत्रज्ञान

कोष्टी साप खातात…! आकाराच्या तीस पट मोठे साप कोष्टींचे खाद्य…

कोष्टी साधारणपणे किटक, कृमी किंवा लहान पाली, बेडूक खातो. पण, काही अर्कनिड्स कुळातील कोष्टी खूपच खादाड असतात. त्यांच्या आकारापेक्षा ३० पट अधिक मोठा असणारा सापही...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

रासायनिक खताच्या दुष्परिणामावर ‘नॅनो युरिया’चा पर्याय

रासायनिक खतांमुळे हवा, पाणी आणि जमिनीचे प्रदूषण होऊ नये यासाठी नॅनो युरिया वापर उपयुक्त आहे. रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनीची उत्पादकता कमी होऊ लागली आहे. तसेच...
विश्वाचे आर्त

छंद हा भक्तीचाच एक प्रकार

छंद ही आपली आवड असते. यामध्ये त्या आवडीच्या गोष्टीसाठी त्याग करण्याची भावना असते. समर्पणाची भावना असते. निःस्वार्थी भावनेने केलेले ते कार्य असते. त्यात नफा-तोटा याचा...
विश्वाचे आर्त

संन्यास कशाचा अन् कशासाठी करायचा ? 

मीपणा ज्याने सोडला तो खरा संन्यासी. यासाठी संसाराचा त्याग करण्याची गरज नाही. आत्मज्ञान हे सद्गुरूंच्या कृपेने मिळते. यासाठी शरीराला कष्ट देण्याची, पीडा करण्याची गरज नाही....
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406