September 10, 2025
Home » आसाराम लोमटे

आसाराम लोमटे

स्पर्धा परीक्षा, शिक्षण

‘अंगारमाती’, ‘इडा पीडा टळो’ कथांचे श्रेष्ठत्व सांगणारा ग्रंथ

प्रा. संतोष फटे यांनी ‘अंगारमाती’ व ‘इडा पीडा टळो’ या कथासंग्रहांचा गंभीरपणे केलेला अभ्यास, त्यांचा आशय व अभिव्यक्तीचे केलेले विश्लेषण, त्यामधील साम्यभेद, सामर्थ्य मर्यादांची केलेली...
गप्पा-टप्पा

कृष्‍णात खोत हे  शेती समूहाचे चित्रण करणारे समर्थ कादंबरीकार – आसाराम लोमटे

कृष्णात खोत यांच्या रिंगाण या कादंबरीत झालेल्या चर्चा सत्रात आसाराम लोमटे, प्रा. प्रवीण बांदेकर, संपत देसाई आणि स्वतः कृष्णात खोत यांनी मते मांडले. त्याची मते...
मुक्त संवाद

खेड्यांची जळती वेदना..”काळीज विकल्याची गोष्ट “

” काळीज विकल्याची गोष्ट ” या कथांच्या संग्रहात ज्येष्ठ कथाकार आसाराम लोमटे यांनी मल्पृष्ठावर लिहिले प्रमाणे अस्सल ग्रामजीवन शब्दांकित झाले आहे. हा कथासंग्रह खेड्यातल्या कष्टाळू...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

लोडशेडींगमधून ग्रामीण वास्तवावर प्रकाश

संतोष जगताप यांचा यापुर्वी एक काव्यसंग्रह प्रकाशित झाला होता. त्यानंतर दिर्घ कालावधीनंतर ही कादंबरी आली आहे. लेखकाची ही पहिलीच कादंबरी असली, तरी ती अतिशय बांधेसूद...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!