महाराष्ट्र राज्य शासनातर्फे देण्यात येणाऱ्या २०२०-२१ या वर्षांसाठीचे उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार जाहीर करण्यात आले. १ लाख रुपये आणि ५० हजार रुपये अशा दोन विभागात हे...
खरंतर “अस्वस्थ काळरात्रींचे दृष्टान्त ” हा काव्य संग्रह म्हणजे रमजान मुलांच्या काळजाची प्रतिकृती आहे. विज्ञानाच्या भाषेत सांगायचे झाल्यास – ती त्यांच्या अस्वस्थ हृदयाची छायांकित प्रत...
रमजान बरीच वर्षे झाली कविता लिहितोय, ऐकवतोय आणि मुख्य म्हणजे जगतोय. तो चांगला कवी आहे आणि त्याच्या कविता चांगल्या आहेत यासाठी माझ्या प्रमाणपत्राची गरज नाही....