” काळीज विकल्याची गोष्ट ” या कथांच्या संग्रहात ज्येष्ठ कथाकार आसाराम लोमटे यांनी मल्पृष्ठावर लिहिले प्रमाणे अस्सल ग्रामजीवन शब्दांकित झाले आहे. हा कथासंग्रह खेड्यातल्या कष्टाळू...
अस्वस्थ मनांचा हुंकार-हंबर हंबरमधील दहाही कथा वाचताना, गावगाड्यातील ग्रामीण आणि कृषी जीवनाबरोबर, लोकांच्या परिस्थितीचा, हतबलतेचा असहाय्यतेचा, नियतीशरणतेचा आणि परिस्थिती शरणतेचा अनुभव वाचकाला येतो. कथा वाचताना...
जीवनाच्या होरपळीतही उन्नतीचा विचार पेलणारा कथासंग्रह : भोगवटा स्त्रियांच्या हालअपेष्टांना काही गोष्टी कारणीभूत आहेत. एकतर तिचा जन्म स्त्री म्हणून होणे. दुसरी गोष्ट तिचं सौंदर्य. पालावर...