June 25, 2025
Home » Hindu philosophy

Hindu philosophy

मुक्त संवाद

” तत्त्वार्थ रामायण….’ –

” तत्त्वार्थ रामायण….’ एक असा अमूल्य ग्रंथ…. जो सर्व मराठी भाषिकांच्या घराघरात हवाच……! ह्या ग्रंथाला माझा हात लागावा ही रामरायाचीच कृपा म्हणावी लागेल. हा ग्रंथ...
काय चाललयं अवतीभवती

समर्थ रामदासांचे मठ तंत्रज्ञानाने जोडावेत

समर्थ रामदासांचे मठ तंत्रज्ञानाने जोडावेत – डॉ. नीलम गोऱ्हे यांचे प्रतिपादनश्रीमत् ग्रंथराज दासबोध अध्ययनातर्फे डोंगरे महाराज लिखित ‘तत्त्वार्थ रामायण’ या ग्रंथाच्या मराठी आवृत्तीचे प्रकाशन पुणे...
विश्वाचे आर्त

…तर आध्यात्मिक शिक्षण फक्त भाषाशास्त्रात अडकतं

मग ऐका जें पांडवें । म्हणितलें ब्रह्म म्यां होआवें ।तें अशेषही देवें । अवधारिलें ।। १४७ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सहावा ओवीचा अर्थ – मग ऐका...
विश्वाचे आर्त

तोच खरा संन्यासी, तोच खरा योगी

ऐकें संन्यासी तोचि योगी । ऐसी एकवाक्यतेची जे जगीं ।गुढी उभविली अनेगीं । शास्त्रांतरीं ।। ५२ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सहावा 🕉️ शब्दशः अर्थ:“ऐकें संन्यासी तोचि...
विश्वाचे आर्त

निष्काम कर्मयोगी आणि संन्यासी हे दोन्ही एकच

आइकें योगी आणि संन्यासी जनीं । हे एकचि सिनाने झणीं मानीं ।एऱ्हवी विचारिजती जंव दोन्ही । तंव एकचि ते ।। ३९ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सहावा...
विश्वाचे आर्त

समत्व ही आत्मदर्शनाची गुरुकिल्ली

म्हणोनि सर्वत्र सदा सम । ते आपणचि अद्वय ब्रह्म ।हें संपूर्ण जाणे वर्म । समदृष्टीचें ।। ९६ ।। ज्ञानेश्वरी अध्याय पाचवा ओवीचा अर्थ – म्हणून...
मुक्त संवाद

सुरुवात रामराज्याची….

संपूर्ण रामायण कथा वाचली. ऐकली. टीव्हीवर बघितली. पण “शरीर म्हणजे अयोध्या, त्याही पुढे जाऊन शरीरामध्ये संपूर्ण रामायण घडत असतं” हे गुरुदेव श्री श्री रविशंकर यांच्या...
विश्वाचे आर्त

महाबोधु” म्हणजे परमज्ञान, उच्च कोटीचे आत्मबोध

तो जयाकडे वास पाहे । तेउती सुखाची सृष्टि होये ।तो म्हणे तेथ राहे । महाबोधु ।। ७४ ।। ज्ञानेश्वरी अध्याय पांचवा ओवीचा अर्थ – तो...
विश्वाचे आर्त

कर्मयोग अन् ज्ञानयोग यांचा सुरेख संगम

तरी आत्मयोगें आथिला । जो कर्मफळाशीं विटला ।तो घर रिघोनि वरिला । शांती जगीं ।। ७१ ।। ज्ञानेश्वरी अध्याय पांचवा ओवीचा अर्थ – तरी या...
विश्वाचे आर्त

ज्ञान हेच खरे जागरण अन् अज्ञान हीच खरी झोप

जैं भ्रांतिसेजे सुतला । तैं स्वप्नसुखें भुतला ।मग ज्ञानोदयीं चेइला । म्हणोनिया ।। ४७ ।। ज्ञानेश्वरी अध्याय पांचवा ओवीचा अर्थ – ज्या वेळेला तो भ्रांतिरूप...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!