डॉ. श्रीकांत पाटील यांची ‘रंगतदार प्रकाशन, ठाणे’ प्रकाशित ‘काळीजकळा’ ही कादंबरी हाती पडली आणि एका दमात संपूर्ण वाचल्याशिवाय खाली ठेवावीशी वाटली नाही. त्यामुळे तिच्याविषयी थोडक्यात...
22 जून रोजी मालवण येथे समाज साहित्य प्रतिष्ठान, बॅ. नाथ पै सेवांगणचे आयोजनव्याख्यान, मुलाखत, ग्रंथ प्रकाशन कविसंमेलन आदी कार्यक्रमाचे आयोजन कणकवली – सिंधुदुर्ग सुपुत्र मराठीतील...
‘ आनंदाच्या वाटेवर ‘ हा सौ.ज्योत्स्ना तानवडे यांचा ललित लेख संग्रह काही महिन्यांपूर्वी प्रकाशित झाला. विविध मासिकांतून त्यांचे लेखन यापूर्वी वाचले आहेत. त्यामुळे या संग्रहाबद्दल...
ॲड. देवदत्त परुळेकर, प्रा.संजीवनी पाटील, प्रसाद घाणेकर, डॉ.मिलिंद कुलकर्णी यांची उपस्थिती कणकवली- कणकवलीतील त्वचारोग तज्ञ तथा कवी डॉ. प्रफुल्ल आंबेरकर यांच्या प्रभा प्रकाशन कणकवलीतर्फे प्रकाशित...
डॉ. माळी यांनी ‘सुवर्णगंध’ रुपी फुलवलेली ही एक सुंदर बाग आहे. काही व्यक्तिचित्रं ही कथारूप धारण करतात. काही व्यक्तिचित्रणे प्रत्यक्षाहूनही सुंदर झाली आहेत. डॉ. माळी...
डॉ. विठ्ठल जाधव यांचा ‘रानरांगूळ’ कथासंग्रह प्रकाशित झाला आहे. मातीचे दुःख आणि वेदना साहित्याच्या माध्यमातून ते मांडतात. शेती, शेतकरी यांची स्थिती फारशी सुधारली नाही. ही...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406