March 15, 2025

Marathi Literature

शेती पर्यावरण ग्रामीण विकास

गरज जागे होण्याची…

नैसर्गिक संसाधने वापरताना महात्मा गांधींचा एक विचार सर्वांनी लक्षात घ्यायला हवा. ते म्हणतात, ‘जमीन, पाणी आणि निसर्गाती संसांधने आपल्या बापजाद्यांची जहांगिरी नाही, तर ती पुढच्या...
काय चाललयं अवतीभवती

महर्षी शिंदेंना टिळकांनी या प्रश्नावर स्वाक्षरी देणे टाळले – डॉ. जनार्दन वाघमारे

कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाच्या महर्षी विठ्ठल रामजी शिंदे अध्यासनाच्या वतीने महर्षींचे चित्र असलेले भारतीय टपाल विभागाच्या विशेष आवरणाचे अनावरण श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, डॉ. जनार्दन...
काय चाललयं अवतीभवती

आपटे वाचन मंदिरातर्फे पुरस्कारांसाठी साहित्यकृती पाठवण्याचे आवाहन

इचलकरंजी येथील आपटे वाचन मंदिर आणि इचलकंरजी साहित्य संमेलन स्मृती ट्रस्टतर्फे उत्कृष्ट साहित्यकृतींना पुरस्कार देण्यात येतात. यासाठी पुस्तके पाठवण्याचे आवाहन वाचनालयातर्फे सौ. सुषमा दातार तर...
मुक्त संवाद

कहाणी वाक्प्रचारांची : मराठी माणसाची, त्याच्या इतिहास-संस्कृतीची ओळख देणारे पुस्तक

सदानंद कदम यांच्या ‘कहाणी वाक्प्रचारांची’ला महाराष्ट्र शासनाचा नरहर कुरुंदकर पुरस्कार मिळाला त्यानिमित्ताने… प्रा. डॉ. नंदकुमार मोरे, मराठी विभाग प्रमुख, शिवाजी विद्यापीठ कहाणी वाक्प्रचारांची : मराठी...
मुक्त संवाद

शिक्षक, समाज आणि व्यवस्थेला अंतर्मुख करणारी चिकित्सा : ‘शोध काटेमुंढरीचा’

शिक्षणातून शिक्षण’ हरवत चाललेल्या या काळात भरकटलेल्या या शैक्षणिक जगताला दिशा देण्याचे काम ‘शोध काटेमुंढरीचा’ पुस्तक करते. शिक्षकांतील ‘शिक्षक’ जागविण्याचे काम करत त्याला नवी उर्जितावस्था...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

तूर, उडदाची आयात ‘मुक्त श्रेणी’ वाढवली, तर मसुरीवरील आयात शुल्क शून्यावर

केंद्र सरकारच्या सातत्यपूर्ण देखरेखीमुळे आणि धोरणात्मक निर्णयांमुळे देशात डाळी आणि कांद्याचे भाव स्थिरावले नवी दिल्‍ली – केंद्र सरकारच्या सातत्यपूर्ण देखरेखीमुळे आणि धोरणात्मक निर्णयांमुळे देशात डाळी...
मुक्त संवाद

तळमळ वाचन चळवळ रुजवण्याची…

भडकलेल्या भावनांमध्ये केव्हाही विचारांना सोयिस्कर तिलांजली दिलेली असते. पूर्वी खंडण-मंडण, पूर्वपक्ष-उत्तरपक्ष, पूर्वरंग-उत्तररंग असे छान शब्द होते. एकमेकांची बूज राखून माणसं विचारविनिमय करायची. आता हे अत्यंत...
मुक्त संवाद

रूपरम्य शरद

या ऋतूतील ही आत्ताची निसर्गाची अनंत रूपं खरोखरच मनाला भुरळ पाडतात..मग कालिदासाच्या काळातील बहरलेला अम्लान निसर्ग त्याच्या कविमनाला साद घालत त्याच्या साहित्यातून उत्कटतेने प्रकट झाला...
कविता

दीपमाळ

माय म्हणे लेक झालीकुणी म्हणालं नवरात्रात जन्मदेवीचं देणं घेऊन आली… तसं नव्हतं काहीचलेकीचा जन्म दुर्दैवाची निशाणीउगाच जन्माची वेळ..केवळ मन समजावणी… तसं त्या काळीमी जन्मल्याबरोबरउजळलं होत...
मुक्त संवाद

मुलांच्या अभ्यासाची चिंता सतावतेय …मग हा करा उपाय

मुलांच्या अभ्यासाची चिंता अनेक पालकांना सतावत आहे. मुलं मोबाईलमध्ये अडकली आहेत. त्यामुळे पुढे कसे होणार? असा यक्ष प्रश्न पालकांसमोर उभा राहीला आहे. मुलांचा अभ्यास चांगला...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!