कोल्हापूर जिल्ह्यातील नव्या पिढीतील निवडक कवींच्या कवितांचा प्रतिनिधिक कवितासंग्रह कलानगरीची कविता याचे प्रकाशन रविवारी ( १३ जुलै ) कॉमर्स कॉलेज येथे सायंकाळी चार वाजता होत...
कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातील पन्हाळा महत्त्वाचा किल्ला आहे. या गडवरील ऐतिहासिक शिवतीर्थ तलावातील शिवस्मारकाचे सुशोभीकरण दोन टप्प्यात करण्यात येणार आहे. या सुशोभीकरणासाठी आवश्यक...
संख्येने अत्यंत कमी आणि दुर्मिळ असलेल्या तुमा आणि यासारख्या इतर वृक्षांची नोंद हेरीटेज वृक्ष म्हणून केली पाहिजे. जेणेकरून अशा वृक्षांचे जतन आणि संवर्धन करणे सोपे...
कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागात घाटमाथ्यावर चिखल पेरणी केली जाते. अती पावसाच्या या भागात धो धो कोसळणाऱ्या पावसात बाहेर पडणे सुद्धा कठीण असते अशा या पावसात...
कोल्हापूर जिल्ह्यातील खोची (ता. हातकणंगले) येथील भैरवनाथ यात्रेमध्ये टोप येथील योगेश पाटील यांनी गुंडी उचलली…...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406