February 16, 2026
Home Page 11
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

पर्यावरणपूर्वक ग्रामीण संस्कृती जोपासणे ही काळाची गरज

दुसऱ्या वनराई बालकुमार साहित्य संमेलनामध्ये डॉ. प्रतिमा इंगोले यांनी केलेल अध्यक्षीय भाषण… आज ह्या पावनपर्वावर इथे जमलेल्या सर्वांना मी प्रथम वंदन करते. कारण पर्यावरण रक्षणासारख्या
काय चाललयं अवतीभवती

वाचन संस्कृतीच्या अभावामुळे समाजातील विवेक हरपला – कवी अजय कांडर

वाचन संस्कृती व्याख्यानात कवी अजय कांडर यांचे प्रतिपादन ओणी बॅ. नाथ पै वाचनालयाचा सुवर्ण महोत्सव सोहळा साजरा कणकवली – वाचन संस्कृतीमुळे समाज सुसंस्कृत होत असतो.
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

कृषीविविधतेचा वारसा जोपासणाऱ्या रणरागिणींचा गौरव !

आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष २०२६ निमित्ताने… जमीनहक्क, समान वेतन, तंत्रज्ञान व प्रशिक्षण अधिकार, संसाधन नियंत्रण, लिंगभेद कमी करून धोरणनिर्मितीत महिलांचा सहभाग वाढवावा लागेल. याखेरीज पुरेशा
सत्ता संघर्ष

मुंबई, महाराष्ट्रावर भाजपाचा डंका

मुंबई कॉलिंग – ठाकरे बंधू एकत्र आल्याने मुंबईत भावनिक वातावरण तयार झाले. पण भावनेच्या लाटेवर महापालिकेत ठाकरे बंधुंना बहुमत मिळाले नाही. ठाकरे बंधुंना पंचहत्तरी गाठताना
विश्वाचे आर्त

ज्ञानेश्वरांची भाक

तूं मन बुद्धि सांचेसीं । जरी माझिया स्वरूपीं अर्पिसी ।तरी मातेंचि गा पावसी । हे माझी भाक ।। ७९ ।। ज्ञानेश्वरी अध्याय आठवा ओवीचा अर्थ
मनोरंजन

प्रेम, आठवणी आणि फुजी पर्वत : ललित–मृण्मयींचा नवा मराठी-जपानी सिनेप्रवास

चि व चि. सौ. का”ची हिट जोडी ललित प्रभाकर आणि मृण्मयी गोडबोले पुन्हा एकदा इरावती कर्णिक लिखित आणि मोहित टाकळकर दिग्दर्शित “तो, ती आणि फुजी”
सत्ता संघर्ष

महायुती की ठाकरे बंधू ?

मुंबई कॉलिंग – केंद्रात भाजपाप्रणित एनडीएची सत्ता आहे. राज्यात भाजपाप्रणित महायुतीची सत्ता आहे. नुकत्याच झालेल्या नगर परिषद व नगरपंचायत निवडणुकीत भाजपाने धुव्वाधार यश मिळविले आहे.
मुक्त संवाद

‘लोकसंस्कृतीच्या पाऊलखुणा ‘ हा बदलाच्या पाऊलखुणा दर्शवण्याचा प्रयत्न

पूर्वी कामात -विशेषतः स्त्रियांच्या- शारीरिक कष्ट असायचे. ते हलके करण्यासाठी कामांच्या लयतालाशी शरीराची लय साधत, त्यांच्याशी गाण्याची लयही जोडली जायची. बाईंनी अधोरेखित केलेला अजून एक
विश्वाचे आर्त

आत्मप्रतीती ज्या अवस्थेत स्थिरावते, त्या अवस्थेचे प्रभावी वर्णन

ते ऐक्याची आहे वोतिली । कीं नित्यतेचिया हृदयीं घातली ।जैसी समरससमुद्रीं धुतली । रुळेचिना ।। ६४ ।। ज्ञानेश्वरी अध्याय आठवा ओवीचा अर्थ – ती त्याची
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

पुन्हा थंडी वाढण्याची शक्यता !

आपल्याही मनात हवामानाविषयी काही शंका असतील. पाऊस, पाणी व शेती संबंधी प्रश्न असतील तर जरूर कमेंटमध्ये लिहा. त्यात आपले नाव व नंबर लिहायला विसरू नका.
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

इये मराठीचिये नगरी

विश्वासार्हता जपणारी माणसं

Skip to content ↓