ज्ञानेश्वरांनी दिलेली राजहंसाची प्रतिमा आपल्याला हेच शिकवते की जीवनात सार आणि निरस, सत्य आणि असत्य, ज्ञान आणि अज्ञान यांचा भेद ओळखणे अत्यंत आवश्यक आहे. ही
नद्यांचे संरक्षण म्हणजे केवळ पर्यावरणाचे संरक्षण नव्हे, तर मानवी जीवनाचे, अर्थव्यवस्थेचे आणि भविष्यातील पिढ्यांचे संरक्षण होय. म्हणूनच जगातील प्रगत देश नदीप्रदूषण रोखण्यासाठी विज्ञान, तंत्रज्ञान आणि
स्टेटलाइन – नव महाराष्ट्र घडविण्यासाठी लोकांच्या सुचना व प्रस्ताव ऐकण्यासाठी महाराष्ट्र नेक्स्ट ही नवीन वेबसाईट सुरू करीत असल्याची घोषणा राज ठाकरे यांनी जाहीर केली. या
विशेष आर्थिक लेख अमेरिका – इस्रायल व इराण यांच्यातील युद्धामुळे आखाती प्रदेशातील सर्वच देश युद्धाच्या खाईत लोटले गेले. हे देश प्रामुख्याने जगभराला कच्च्या तेलाचा पुरवठा
कोल्हापूर – दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्यावतीने देण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय वि. स. खांडेकर आणि जनाबाई पुरस्कारासाठी पुस्तके पाठवण्याचे आवाहन लेखक, प्रकाशकांना करण्यात आले आहे. २०२५ या
दिल्ली येथे होणाऱ्या पहिल्या महिला शासकीय अधिकाऱ्यांच्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी (निवृत्त) लीना मेहेंदळे यांची निवड नवी दिल्ली: येथे 11 व 12
प्राचार्य डॉ. विलास पोवार यांच्या वडणगे कृषी, सामाजिक, सांस्कृतिक इतिहास या पुस्तकाचे प्रकाशन रविवारी २२ मार्च २०२६ रोजी वडणगे गावातील कृषीराज हॉलमध्ये होत आहे. या
शेतकरी नेते विजय जावंधिया यांच्याशी खुली चर्चा…देशातील शेती संकट, बाजारव्यवस्था, किमान आधारभूत किंमत (MSP), बियाणे-धोरण आणि शेतकऱ्यांच्या वाढत्या अडचणी यावर ज्येष्ठ शेतकरी नेते Vijay Jawandhia
अवेळी पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान होत असताना शेतकरी आर्थिक आणि मानसिक संकटात सापडला आहे. “शेती संपली तर भारत संपेल” हे वास्तव लक्षात घेऊन शेतकऱ्यांना तातडीने
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406