April 20, 2026
Home Page 10
विश्वाचे आर्त

राजहंसाचे रहस्य : ज्ञानेश्वरीतील उपमेत दडलेले विज्ञान

ज्ञानेश्वरांनी दिलेली राजहंसाची प्रतिमा आपल्याला हेच शिकवते की जीवनात सार आणि निरस, सत्य आणि असत्य, ज्ञान आणि अज्ञान यांचा भेद ओळखणे अत्यंत आवश्यक आहे. ही
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

प्रदूषणातून पुनर्जन्म : जगातील देश नद्या स्वच्छ कशा करत आहेत ?

नद्यांचे संरक्षण म्हणजे केवळ पर्यावरणाचे संरक्षण नव्हे, तर मानवी जीवनाचे, अर्थव्यवस्थेचे आणि भविष्यातील पिढ्यांचे संरक्षण होय. म्हणूनच जगातील प्रगत देश नदीप्रदूषण रोखण्यासाठी विज्ञान, तंत्रज्ञान आणि
सत्ता संघर्ष

राज ठाकरेंचा करिष्मा आणि महाराष्ट्र नेक्स्ट…

स्टेटलाइन – नव महाराष्ट्र घडविण्यासाठी लोकांच्या सुचना व प्रस्ताव ऐकण्यासाठी महाराष्ट्र नेक्स्ट ही नवीन वेबसाईट सुरू करीत असल्याची घोषणा राज ठाकरे यांनी जाहीर केली. या
विशेष संपादकीय

स्वयंपाकघरांचे इंधन धोरण बदलण्याची गरज !

विशेष आर्थिक लेख अमेरिका – इस्रायल व इराण यांच्यातील युद्धामुळे आखाती प्रदेशातील सर्वच देश युद्धाच्या खाईत लोटले गेले. हे देश प्रामुख्याने जगभराला कच्च्या तेलाचा पुरवठा
विश्वाचे आर्त

ज्ञान आणि विज्ञानाचा सहज संगम : ओवीतून उलगडणारे आत्मतत्त्व

आतां किती नावानावा गुज । म्हणतां कानडें वाटेल तुज ।तरि ज्ञान सांगेन सहज । विज्ञानेंसी ।। ४२ ।। ज्ञानेश्वरी अध्याय नववा ओवीचा अर्थ – आता
काय चाललयं अवतीभवती

खांडेकर, जनाबाई पुरस्कारासाठी ग्रंथ पाठवण्याचे आवाहन

कोल्हापूर – दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्यावतीने देण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय वि. स. खांडेकर आणि जनाबाई पुरस्कारासाठी पुस्तके पाठवण्याचे आवाहन लेखक, प्रकाशकांना करण्यात आले आहे. २०२५ या
काय चाललयं अवतीभवती

पहिल्या महिला शासकीय अधिकाऱ्यांच्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी लीना मेहेंदळे

दिल्ली येथे होणाऱ्या पहिल्या महिला शासकीय अधिकाऱ्यांच्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी (निवृत्त) लीना मेहेंदळे यांची निवड नवी दिल्ली: येथे 11 व 12
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

वडणगेचा सर्वांगीण इतिहास उलगडणारे पुस्तक

प्राचार्य डॉ. विलास पोवार यांच्या वडणगे कृषी, सामाजिक, सांस्कृतिक इतिहास या पुस्तकाचे प्रकाशन रविवारी २२ मार्च २०२६ रोजी वडणगे गावातील कृषीराज हॉलमध्ये होत आहे. या
गप्पा-टप्पा चलचित्र शेती पर्यावरण ग्रामीण विकास

शेतकरी नेते विजय जावंधिया यांच्याशी खुली चर्चा…

शेतकरी नेते विजय जावंधिया यांच्याशी खुली चर्चा…देशातील शेती संकट, बाजारव्यवस्था, किमान आधारभूत किंमत (MSP), बियाणे-धोरण आणि शेतकऱ्यांच्या वाढत्या अडचणी यावर ज्येष्ठ शेतकरी नेते Vijay Jawandhia
गप्पा-टप्पा चलचित्र शेती पर्यावरण ग्रामीण विकास

मित्रहो ! शेती संपली तर भारत संपला हे लक्षात ठेवा…

अवेळी पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान होत असताना शेतकरी आर्थिक आणि मानसिक संकटात सापडला आहे. “शेती संपली तर भारत संपेल” हे वास्तव लक्षात घेऊन शेतकऱ्यांना तातडीने
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!