यंदा मराठीला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झालाय. भाषा संपन्न व्हायची असेल, तर तिच्या बोलीही समृद्ध, संपन्न व्हायला हव्या. त्यांचा विकास, प्रचार, प्रसार व्हायला हवा. ‘मायबोली
मराठी माणसाला संघर्ष करावाच लागणार आहे. या दृष्टीने महाराष्ट्रामध्ये होत असलेल्या एकोणतीस महापालिकांच्या निवडणुकीत मुंबई महापालिकेची निवडणूक ही आगळी आणि वेगळी असणार आहे आणि मराठी
भारत ही केवळ भौगोलिक रचना नसून ती भाषा, संस्कृती, परंपरा आणि विचारधारांचा महासंगम आहे. येथे प्रत्येक काही मैलांवर भाषा बदलते, बोली बदलते, खाद्यसंस्कृती बदलते; मात्र
खरं तर एखादा उत्तम छायाचित्र केवळ “दिसतो” इतक्यावर थांबत नाही; तो बोलतो. तो पाहणाऱ्याच्या अंतर्मनाशी संवाद साधतो, प्रश्न विचारतो, जबाबदारीची जाणीव करून देतो आणि अनेकदा
अण्णाभाऊ साठे चित्रपट महोत्सव म्हणजे संघर्ष आणि माणुसकीचा वारसा – डॉ. मोहन आगाशे पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग तसेच महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी व
भूल देण्याचा इतिहास हा मानवाचे दु:ख, वेदना कमी करण्यासाठी संशोधकांनी केलेल्या प्रयत्नाचा इतिहास आहे. तो प्राचीन काळात अफुपासून सुरू झाला. अफूचा वेदनाशामक म्हणून वापर थांबला
जो चेतनेचा चक्षु । जो इंद्रियदेशींचा अध्यक्षु ।जो देहास्तमानीं वृक्षु । संकल्पविहंगमाचा ।। ३४ ।। ज्ञानेश्वरी अध्याय आठवा ओवीचा अर्थ – जो चेतनेचा प्रकाशक आहे,
झाडीबोली साहित्य संमेलनाच्या निमित्ताने…. “झाडीप्रदेशातील बोली आणि साहित्याचे वेगळेपण” या अत्यंत महत्त्वपूर्ण आणि संवेदनशील विषयावरील माझे आकलन मांडताना माझ्या नजरेसमोर, मी 1968-69 दरम्यान वाचलेल्या आनंद
आतापर्यंत महापालिका निवडणुकीत एका प्रभागातून एकच नगरसेवक निवडून येत असे परंतु महापालिकेच्या आगामी निवडणुकीत ( मुंबई महापालिका वगळता) यंदा एक महत्त्वाचा बदल लागू करण्यात आला
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406