विस्मरणाच्या अरण्यात : निरामयतेने जगण्याचा आग्रह धरणारी कविता
मानवी मूल्यांची झपाट्याने होत चाललेली पडझड, नात्यांतील वाढता कोरडेपणा आणि अस्तित्वाच्या विस्मरणात हरवत चाललेला माणूस — अशा काळात प्रेषित सिद्धभट्टी यांचा ‘विस्मरणाच्या अरण्यात’ हा कवितासंग्रह
