April 20, 2026
Home Page 16
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

कृषी संकल्प उत्तम; पण “कायाकल्प किती होणार”?

महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात शेतीसाठी अनेक आकर्षक घोषणा करण्यात आल्या आहेत. पीककर्जमाफी, एआयचा वापर, सौरऊर्जा, नैसर्गिक शेती आणि कृषी स्टार्टअप यांसारख्या उपक्रमांमुळे आशेचे वातावरण निर्माण झाले असले,
विश्वाचे आर्त

भक्तांचे लळे पुरवणारी परमेश्वराची माया : ज्ञानेश्वरीतील सुंदर तत्त्वज्ञान

कां जे लळेयांचे लळे सरती । मनोरथांचे मनौरे पुरती ।जरी मोहरें श्रीमंतें होती । तुम्हां ऐसी ।। ३ ।। ज्ञानेश्वरी अध्याय नववा ओवीचा अर्थ –
स्पर्धा परीक्षा, शिक्षण

पाच वर्षे मनात दडलेली गोष्ट… अखेर परिपाठात उमटला संकेतचा आवाज!

🌹 दबलेली गोष्टप्रत्येक शाळेत काही मुले नेहमी पुढे दिसतात, तर काही मुले शांतपणे मागेच राहतात. त्यांच्या मनातही अनेक गोष्टी, विचार आणि स्वप्ने दडलेली असतात; पण
मुक्त संवाद

स्त्रीसंघर्षाची अस्वस्थ कहाणी : व्यंकटेश सोळंके यांची ‘अरसड’

व्यंकटेश सोळंके यांची ‘अरसड’ ही कादंबरी मनी नावाच्या एका उपेक्षित कृषिकन्येच्या दुःखभोगाचा आणि सावत्रपणामुळे परित्यक्ता आईसोबत माया नसलेल्या आजोळी उपेक्षा आणि वंचनेचा धनी ठरलेल्या रमनाच्या
संशोधन आणि तंत्रज्ञान

समाजव्यवस्थेचा जन्म : मानवाच्या संघर्षातून उभी राहिलेली शिस्त

वस्ती करण्यास सुरुवात झाल्यानंतर, प्राण्यांची शिकार करण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात घटले. त्यामुळे मृत्यूदर घटला आणि लोकसंख्या वाढू लागली. मानव शेतीवर जास्त अवलंबून राहू लागला. यातून
संशोधन आणि तंत्रज्ञान

स्टिरॉइड्सचा सापळा आणि एआयचा इशारा ! – नेहा पाटील यांचे संशोधन

“Hybrid and Deep Learning Approach for Predicting Diverse Health Hazards Linked to Steroid Consumption” या विषयावर संशोधक नेहा पाटील यांची पीएच.डी.या संशोधनातून एक महत्त्वाचा संदेश
मुक्त संवाद

विचार, कला आणि चिंतनाचा संगम : नव अनुष्टुभची नवी उंची

वाचकांना समृद्ध करणारी संपादनदृष्टीमराठी वाङ्‍मयीन नियतकालिकांच्या गर्दीत आशयाची उंची, संपादनाची शोधक दृष्टी आणि सांस्कृतिक बांधिलकी या तिन्ही गोष्टींचा सुंदर संगम क्वचितच दिसतो. ‘नव अनुष्टुभ’च्या सप्टेंबर–डिसेंबर
विशेष संपादकीय

वर्चस्ववादाच्या सावटाखालील जग: आंतरभारती ते विश्वभारती — शांततेचा नवा मार्ग

जागतिक पातळीवर वाढत चाललेला वर्चस्ववाद, भू-राजकीय स्पर्धा, संसाधनांवरील नियंत्रणासाठीची चढाओढ आणि सांस्कृतिक वर्चस्वाच्या राजकारणामुळे आज मानवजातीसमोर शांततेचा प्रश्न अधिक तीव्र झाला आहे. अशा पार्श्वभूमीवर केवळ
विश्वाचे आर्त

ज्ञानेश्वरांची प्रतिज्ञा: एकदा ऐका, आणि जीवन बदला

तरि अवधान एकवेळें दीजे । मग सर्वसुखासि पात्र होइजे ।हें प्रतिज्ञोत्तर माझें । उघड ऐका ।। १ ।। ज्ञानेश्वरी अध्याय ९ वा ओवीचा अर्थ –
सत्ता संघर्ष

केजरीवाल जिंकले… पण प्रश्न अजून जिवंत आहेत!

स्टेटलाइन – केजरीवाल जिंकले, कोर्टाने इमानदार ठरवले…दिल्लीच्या राजकारणाला हादरवून सोडणाऱ्या तथाकथित ‘शंभर कोटींच्या मद्य घोटाळ्या’प्रकरणी चार वर्षे आरोप, अटक आणि राजकीय रणधुमाळी सुरू होती. मुख्यमंत्रीपदावर
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!