अन्न, वस्त्र आणि निवारा या मानवाच्या मूलभूत गरजा असल्याचे शिकवण्यात येते. अन्न, हवा आणि पाणी या प्रत्यक्षात आपल्या मूलभूत गरजा आहेत. आज या गरजामध्ये नव्या...
कोल्हापूर – येथील शिवाजी विद्यापीठ पुरस्कृत मराठी शिक्षक संघ आणि नाइट कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्सच्या मराठी विभागाच्यावतीने ‘भाषा आणि साहित्याभ्यासाचे आंतरविद्याशाखीय स्वरूपʼ या विषयावरील...
सर्वांच्या जीवनातून हरवलेल्या दिवसांच्या रम्य आठवणी आहेत. ऋतूचक्राचे सूक्ष्म बारकावे आहेत. त्याचे बदलते संगीत आहे. निसर्गाने दिलेले नानाविध गंध आणि पक्षीकीटकांनी दिलेली मंतरधूनही आहे. हे...
कोल्हापूर: पर्यावरणातील कार्बनचे उत्सर्जन रोखणे ही आजची महत्त्वाची गरज आहेच, पण त्याचबरोबर वातावरणातील कार्बन थेट शोषून घेणारे किफायतशीर तंत्रज्ञान विकसित करण्याच्या दिशेने संशोधनाची दिशा केंद्रित...
डॉ. शंकर हांगिरगेकर, डॉ. नवनाथ वळेकर, अक्षय गुरव, ललित भोसले यांची कामगिरी कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठाच्या रसायनशास्त्र अधिविभागातील संशोधकांनी स्तनाच्या कर्करोगावरील उपचारांच्या अनुषंगागने केलेल्या नाविन्यपूर्ण संशोधनास...
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या संशोधकांनी नॅनो संमिश्रापासून सौरऊर्जा निर्माण करणारी अभिनव बाईंडरविरहित पद्धती विकसित केली आहे. या पद्धतीस जर्मन सरकारचे पेटंट प्राप्त झाले आहे. शिवाजी विद्यापीठाच्या इनोव्हेशन,...
कोल्हापूर : शिल्पमहर्षी शिल्पकार स्व. बी.आर. खेडकर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त पुणे येथील शिल्पसम्राट कला स्टुडिओ आणि शिवाजी विद्यापीठ यांच्यावतीने प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या शिल्पकला कार्यशाळेला आबालवृद्ध कलाकारांचा...
शिवाजी विद्यापीठाकडून विज्ञानजगताला नवा सिद्धांत आणि समीकरणाची देणगी प्रा. ज्योती जाधव, शुभम सुतार यांनी मांडली ‘थिअरी ऑफ पोअर कॉन्फ्लेशन’ आणि ‘शुभज्योत समीकरण’जैविक पद्धतीने औद्योगिक सांडपाणी प्रक्रिया आणि शुद्धीकरण कोल्हापूर...
कोल्हापूर – शिवाजी विद्यापीठाची वेबसाईट हॅक करण्याचा आज झालेला प्रयत्न फायरवॉलमुळे असफल ठरला आहे. विद्यापीठाची वेबसाईट सुरक्षित आहे, असे संगणक केंद्राचे संचालक अभिजीत रेडेकर यांनी...
कोल्हापूर: डॉ. जयसिंगराव पवार यांनी कोल्हापूरच्या इतिहास ग्रंथाच्या रुपाने महाराष्ट्रासाठी एक पथदर्शक स्वरुपाचा प्रकल्प सादर केला आहे. त्याचे सर्वत्र अनुकरण होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406