February 17, 2026
Home Page 21
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

क्षणात पकडलेले जीवन : पंखांखालील संवर्धन

या छायाचित्राकडे पाहताना प्रथम जाणवते ते क्षणाचे पवित्रत्व. कोल्हापूर येथील न्यु शाहुपुरी येथे राहाणारे सुभाष पुरोहित यांनी टिपलेला हा फोटो केवळ एक सुंदर दृश्य नाही,
काय चाललयं अवतीभवती

उज्ज्वला पुजारी यांना अहिल्यादेवी पुरस्कार

राम नाईक यांच्या हस्ते २८ ला वितरण जयसिंगपूर ः तमदलगे (ता. शिरोळ) येथील सामाजिक कार्यकर्त्या व लेखिका उज्ज्वला रावसाहेब पुजारी यांना राज्यस्तरीय अहिल्यादेवी होळकर पुरस्कार
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

राहुरी विद्यापीठातर्फे पाच दिवसांचे ‘माती आणि पाणी चाचणी’ प्रशिक्षणाचे आयोजन

राहुरी – येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठातील मृदा विज्ञान विभागातर्फे ‘माती आणि पाणी चाचणी’ मधील विश्लेषणात्मक तंत्रे प्रमाणपत्र अभ्यासक्रम १९ ते २३ जानेवारी २०२६ दरम्यान
विशेष संपादकीय

वाढती जागतिक लोकसंख्या : मानवतेसमोरील आव्हान अन् विश्वभारतीचा मार्ग

मानवजातीचा इतिहास पाहिला, तर लोकसंख्या वाढ ही नेहमीच विकासाची आणि संघर्षाची दोन्ही कारणे ठरलेली दिसतात. परंतु एकविसाव्या शतकात लोकसंख्या वाढीचा वेग, त्याचे स्वरूप आणि त्यातून
मुक्त संवाद

एका स्त्री-कवयित्रीची युद्ध पुकार

प्रा. गंगाधर मेश्राम ( कल्याण – पश्चिम ) यांनी “उद्याचा दहशतगर्द अंधार” या काव्यसंग्रहातील शीर्षक कवितेची केलेली समीक्षा… कवयित्री कविता मोरवणकर यांच्या सर्वच कविता अत्यंत
विश्वाचे आर्त

प्रेमातून केलेले काम सदा सफलच

परि ऐसें जें प्रेम । तें अर्जुनींचि आथि निस्सीम ।म्हणऊनि तयाचे काम । सदा सफल ।। ११ ।। ज्ञानेश्वरी अध्याय आठवा ओवीचा अर्थ – परंतु
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

थंडीत आंबा, केळी पिकाची घ्यावयाची काळजी

थंडीमुळे आता मोहोरला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. अशा कालावधीत बागायतदारांनी कोणती काळजी घ्यावी ? तर थंडीमध्ये केळी बागांमध्ये कोणती काळजी घ्यावी याबाबत कृषी सल्ला…
काय चाललयं अवतीभवती

सशक्तीकरणाची नवी व्याख्या साहित्यात आता नव्या तंत्रमंत्राने – डॉ. निर्मोही फडके

तेलंगण येथील भारतीय कला महोत्सवात डॉ. निर्मोही फडके यांचा सहभागस्त्री सशक्तीकरण आणि पश्चिम प्रदेशांतील साहित्य विषयासाठी निमंत्रण मुंबई – साहित्य अकादमी, दिल्ली आणि संस्कृती मंत्रालय
विशेष संपादकीय संशोधन आणि तंत्रज्ञान

Vishwabharati Movement: एअर इंक – प्रदूषणाला शाईत रूपांतर देणारा क्रांतिकारी प्रयोग

मानवाच्या प्रगतीसोबत वाढलेले औद्योगिकीकरण, शहरीकरण आणि वाहनसंख्या यामुळे पृथ्वीचा श्वास दिवसेंदिवस अधिक जड होत चालला आहे. जागतिक पातळीवर वायू प्रदूषण हे आज केवळ पर्यावरणीय संकट
काय चाललयं अवतीभवती

पाचव्या संस्कृती साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कवी सायमन मार्टिन

इचलकरंजी येथे 21 डिसेंबर रोजी संमेलनाचे आयोजनपुरस्कार वितरण, ग्रंथ प्रकाशन आणि कविसंमेलन इचलकरंजी – येथील संस्कृती प्रतिष्ठानतर्फे आयोजित केल्या जात असलेल्या पाचव्या संस्कृती साहित्य संमेलनाच्या
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

इये मराठीचिये नगरी

विश्वासार्हता जपणारी माणसं

Skip to content ↓