📚 विशेष वैचारिक लेखमाला

भारतीयत्वाचा विस्तार

इतिहासातील सुप्त बीजांचा शोध

शहाजीराजांच्या बहुभाषिक दृष्टिकोनातून, आंतरभारती आणि विश्वभारती संकल्पनांच्या माध्यमातून २१व्या शतकातील भारतीयत्वाचा नवा विचार मांडणारी अभ्यासपूर्ण लेखमाला.

🏛 इतिहास 🗣 भारतीय भाषा 🌍 आंतरभारती 🌱 पर्यावरण
📖 लेखमालेतील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
July 16, 2026
Home Page 20
विश्वाचे आर्त

समाधिश्रियेचा पट्टाभिषेक : आत्मानुभवाच्या राज्यात समरस होण्याचा ज्ञानेश्वरीतील दिव्य क्षण

जग जिंकण्याच्या धावपळीत माणूस स्वतःलाच हरवून बसतो. सुख, संपत्ती, कीर्ती आणि यशाच्या शोधात आयुष्य घालवताना अंतर्मनातील शांततेचे साम्राज्य मात्र रिकामेच राहते. अशा वेळी संत ज्ञानेश्वरांची
विशेष संपादकीय

आई : केवळ माया नव्हे, संस्कारांचे पहिले विद्यापीठे

जगात अनेक साम्राज्ये तलवारीने उभी राहिली; पण छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राजा एका मातेच्या संस्कारातून घडला. मृत्युसमयीही शिवरायांसाठी सोने जपून ठेवणाऱ्या जिजाऊंनी प्रत्यक्षात महाराष्ट्राला त्याहून अमूल्य
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

या पंधरवड्यामध्ये करावे शेतामधील मातीचे परीक्षण

शेतीतील भरघोस उत्पादनाचा पाया जमिनीच्या सुपीकतेवर अवलंबून असतो. मात्र अनेकदा योग्य माती परीक्षण न करता खतांचा अतिरेक केल्याने उत्पादन खर्च वाढतो आणि जमिनीची गुणवत्ता खालावते.
मुक्त संवाद

वेदनेशी वाद न घालणारा ‘आशा’ वाद…

कॅन्सर हा केवळ शरीराचा आजार नसतो; तो मन, नाती, आशा आणि आत्मविश्वास यांचीही कठोर परीक्षा असतो. अशा जीवघेण्या संघर्षात अनेक जण खचून जातात, तर काही
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

स्वनिर्मित सौर विजेवर कर : हरित ऊर्जा धोरणातील विरोधाभास !

ग्राहकांनी स्वनिर्मित केलेल्या विजेवर कर लावणे अनुचित ?ऊर्जा स्वातंत्र्याच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या भारतात एकीकडे नागरिकांना सौरऊर्जेकडे वळण्यासाठी अनुदाने, करसवलती आणि प्रोत्साहन दिले जात आहे; तर
विशेष संपादकीय

अग्रलेख : वृत्तपत्राचा आत्मा की विस्मृतीत गेलेली परंपरा ?

वृत्तपत्राच्या पहिल्या पानावरची सर्वात ठळक बातमी कोणती, कोणत्या पक्षाची सत्ता आली, कोणत्या नेत्याने काय वक्तव्य केले, कोणता घोटाळा उघड झाला — या सगळ्यांपेक्षा एक गोष्ट
काय चाललयं अवतीभवती

श्रमिकांच्या साहित्यनिर्मितीत वास्तवाची अनुभूती ! – योगेश सोमण

पिंपरी – ‘लिखित स्वरूपात कागदावर अवतरते ते साहित्य होय. साहित्याची अनेक प्रकारांमध्ये विभागणी केली जात असली तरी श्रमिकांच्या साहित्यनिर्मितीत वास्तवाची अनुभूती मिळते ! ‘ असे
विश्वाचे आर्त

जय झाला रे जय ! — ध्यानाच्या अंतिम विजयाचा ज्ञानेश्वरीतील दिव्य क्षण

मनाच्या असंख्य लाटा शांत होत जातात आणि अंतर्मनात एक अद्भुत प्रकाश उगवतो. त्या क्षणी साधकाला बाहेरचे जग नव्हे, तर स्वतःचेच खरे स्वरूप सापडते. संत ज्ञानेश्वर
मुक्त संवाद

सरकारी सातबारा : एक प्रशासकीय धमालफेक !

ग्रामीण महाराष्ट्रात सातबारा हा केवळ जमीन नोंदवहीचा कागद नसून शेतकऱ्याच्या अस्तित्वाचा पुरावा मानला जातो. मात्र हा साधा उतारा मिळवण्यासाठी सामान्य नागरिकाला तलाठी कार्यालयाच्या फेऱ्या, “सर्व्हर
काय चाललयं अवतीभवती

काव्यप्रेमी शिक्षक मंचचे राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार जाहीर

माधव पवार यांना ‘काव्यप्रेमी जीवन गौरव’; १० मे रोजी सोलापुरात पुरस्कार वितरण सोलापूर : काव्यप्रेमी शिक्षक मंच, सोलापूर या राज्यस्तरीय साहित्य संस्थेतर्फे गेल्या दहा वर्षांपासून
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!