February 5, 2025

नंदकुमार काकिर्डे

विशेष संपादकीय

बहुआयामी गरीबी निर्देशांक व वास्तवाचे भान !

भारत सरकारच्या नीती आयोगाने राष्ट्रीय बहुआयामी गरीबी निर्देशांक ( नॅशनल मल्टी डायमेन्शनल पॉव्हर्टी इंडेक्स- एमपीआय) अहवाल प्रसिद्ध केला. दारिद्र्य मुक्त किंवा गरिबीच्या शापातून मुक्त होण्यासाठी ...
विशेष संपादकीय

जीएसटी – कुछ खुषी कुछ गम !

मोदी सरकारने अंमलात आणलेल्या सेवा व वस्तू कर कायद्याला (गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स ॲक्ट – जीएसटी) सहा वर्षे पूर्ण होत आहेत. देशाच्या अर्थव्यवस्थेबरोबरच अप्रत्यक्ष करप्रणाली...
संशोधन आणि तंत्रज्ञान

“स्टार्ट अप”च्या यशाला ” अल्पायुष्याच्या” मृत्युची दुर्देवी किनार !!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीमध्ये देशात “स्टार्टअप” उद्योग प्रकाराला मोठी चालना मिळाली. विविध नव्या कल्पना व नव-उद्योजकता यांना उभारी देणाऱ्या “स्टार्टअप” चे जग गेल्या काही...
विशेष संपादकीय

रिझर्व्ह बँकेने ग्राहकाभिमुख संवाद कौशल्य धोरण राबवण्याची  गरज !

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही देशाच्या बँकिंग आणि वित्त क्षेत्राची प्रमुख जबाबदार  नियामक आहे. देशाच्या  अर्थव्यवस्थेची चांगली कामगिरी होत असतानाच दुसरीकडे  रिझर्व्ह बँकेचे काही निर्णय...
विशेष संपादकीय

“बीएसएनएल” आर्थिक सक्षमतेबरोबरच आमुलाग्र सुधारणांची  गरज !

भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) या गेली बारा वर्षे तोट्यात असलेल्या सार्वजनिक क्षेत्रातील टेलिकॉम कंपनीचे पुनरुज्जीवन  करण्यासाठी केंद्रीय  मंत्रिमंडळाने  आणखी 89 हजार कोटी रुपये देण्याचा...
विशेष संपादकीय

कृत्रिम बुद्धिमत्ते”च्या भस्मासुरावर नियंत्रण अनिवार्य !

आगामी काही वर्षामध्ये  मानव महत्त्वाचा का  त्याने निर्माण केलेले अत्याधुनिक तंत्रज्ञान, यंत्र मानव व कृत्रिम बुध्दिमत्ता(आर्टिफिशियल इंटेलिजन्स- एआय)  महत्वाची हे ठरवण्याची तसेच त्याचे वाजवी नियमन,...
सत्ता संघर्ष

दोन बँकांच्या खाजगीकरणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर !

मोदी सरकारच्या आर्थिक धोरणानुसार सार्वजनिक क्षेत्रातील  मध्यम किंवा छोट्या आकाराच्या दोन  बँकाचे निर्गुंतवणूकीकरण म्हणजे खाजगीकरण येत्या आर्थिक वर्षात होणार आहे.  मार्च 2023 अखेरच्या आर्थिक वर्षात...
विशेष संपादकीय

विमान कंपन्यांची “दिवाळखोरी” चिंताजनक !

वाडिया उद्योग समूहाच्या ” गो फर्स्ट ” विमान सेवा कंपनीने  स्वतःहून दिवाळखोरीसाठी अर्ज केला. त्यांनी अचानकपणे सर्व उड्डाणे रद्द करून प्रवाशांना “अधांतरी” टांगले. कंपनी सुरू...
संशोधन आणि तंत्रज्ञान

भारत बनतोय “इंटरनेट” धारकांची उपराजधानी !

जगातील  सर्व देशांमध्ये ” इंटरनेटचा ”   मोठ्या प्रमाणावर सर्रास वापर वाढत आहे. गेल्या काही वर्षात भारतानेही त्यात  मोठी मजल मारली असून  आपण जागतिक पातळीवर इंटरनेट...
सत्ता संघर्ष

व्यापार वृद्धीतून चीनशी सलोखा शक्य !

आशिया खंडातील भारत व चीन या दोन महासत्ता आहेत. केवळ दोघांची सर्वाधिक लोकसंख्याच नाही तर  सर्वाधिक वेगाने प्रगती होणाऱ्या अर्थव्यवस्था आहेत. पाकिस्तान प्रमाणेच शेजारील चीनचा आपल्याला...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!