बोलीतील शब्द भाषेला कितीही फिरवून मांडले, तरी त्यातील अर्थाला कोणी तोडू शकत नाही. संत नामदेव यांच्या ओव्या गुरुग्रंथसाहिबमध्ये आहेत. पंजाबीत गेल्या म्हणून त्याचा भाव बदलला...
मराठी ही अनेक बोलीपासून संस्कारित असल्याने, अनेक बोलींनी मराठीला समृद्ध केलेले दिसते. छत्रपती शिवाजी महाराजांनी म्हणूनच स्वतःचा राज्यव्यवहारकोश तयार करून बोलींना टिकवण्याचे महत्वपूर्ण पाऊल उचलले...
दुसरे अखिल भारतीय पोवारी/पवारी बोली साहित्य संमेलन 19 डिसेंबर 2021 रोजी नागपूर येथे झाले. ॲड. लखनसिंह कटरे ( बोरकन्हार ) हे या संमेलनाचे अध्यक्ष होते....
नागपुरात दुसरे अखिल भारतीय पोवारी बोली साहित्य संमेलन उत्साहात मृतप्राय होऊ घातलेल्या पोवारी बोलीचे पुनरुत्थापित करण्याचा निर्णय बोलीभाषा हीच खरीखुरी समाजाच्या संस्कृतीची संरक्षक, प्रवाहक, निर्मिक...