ॲड.लखनसिंह कटरे हे युवक असताना संघर्ष वाहिनिशी निगडित राहिले. पुढे शासकीय नोकरीत राहिले. ते ख्यातनाम कवी आहेत. शेतीशी थेट संबंध असल्यामुळे त्यांना शेतकरी प्रश्नाची जाण...
01 मे 2001 ला प्रकाशित माझ्या अगदी पहिल्यावहिल्या कथासंग्रहाची (एकोणिसावा अध्याय) प्रस्तावना डाॅ.हरिश्चंद्र बोरकर यांनी दि.10 एप्रिल 2001 ला लिहिली असून ती या कथासंग्रहात प्रसिद्ध...
नागरी जीवनाच्या मर्यादा व समस्या आज अगदी सुस्पष्टपणे दिसू लागल्या असून आता नागरी-विकास नव्हे तर “परिसर वैशिष्ट्यांचा विकास” हाच मंत्र अंगीकारावा लागेल. आणि —- “परिसर वैशिष्ट्यांचा...
युगसंवाद साहित्य व सांस्कृतिक चळवळ भंडारा संलग्नित वैनाकाठ फाऊंडेशनतर्फे देण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय समाज , शिक्षण व साहित्य क्षेत्रातील पुरस्काराचा वितरण सोहळा थाटामाटात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साहित्यिक ॲड. लखनसिंह...
गडचिरोलीच्या छायेतील कविता : “इतिहास आढळत नाही” नक्षलवादाचे आघात सोसत मोकळ्या मनाने श्वास घेण्यासाठी धडपडणारा खेडुत, कवी चित्रीत करतो काय ? माहीत नाही. पण हे...
आमची झाडीबोली साहित्य चळवळ ही प्रमाण मराठीला सवतासुभा म्हणून कार्यान्वित नसून आमची ही चळवळ प्रमाण मराठीला अमृतसिंचन करून तिला अमरत्व प्रदान करणारी चळवळ आहे. मराठीला...
दुसरे अखिल भारतीय पोवारी/पवारी बोली साहित्य संमेलन 19 डिसेंबर 2021 रोजी नागपूर येथे झाले. ॲड. लखनसिंह कटरे ( बोरकन्हार ) हे या संमेलनाचे अध्यक्ष होते....
नागपुरात दुसरे अखिल भारतीय पोवारी बोली साहित्य संमेलन उत्साहात मृतप्राय होऊ घातलेल्या पोवारी बोलीचे पुनरुत्थापित करण्याचा निर्णय बोलीभाषा हीच खरीखुरी समाजाच्या संस्कृतीची संरक्षक, प्रवाहक, निर्मिक...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406