June 23, 2025
Home » तत्त्वज्ञान

तत्त्वज्ञान

विश्वाचे आर्त

लय म्हणजे नाश नव्हे, तर एकत्व

ऐकें शक्तीचें तेज लोपे । तेथ देहींचे रूप हारपे ।मग तो डोळियांचि माजि लपे । जगाचिया ।। २९३ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सहावा ओवीचा अर्थ –...
विश्वाचे आर्त

‘शून्य’ म्हणजे रिकामेपणा नव्हे, तर ‘अस्तित्वाच्या पलीकडील अस्तित्व

जे शून्यलिंगाची पिंडी । जें परमात्मया शिवाची करंडी ।जे प्राणाची उघडी । जन्मभूमि ।। २७३ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सहावा ओवीचा अर्थ – जी निराकार परमात्म्याचें...
काय चाललयं अवतीभवती

समर्थ रामदासांचे मठ तंत्रज्ञानाने जोडावेत

समर्थ रामदासांचे मठ तंत्रज्ञानाने जोडावेत – डॉ. नीलम गोऱ्हे यांचे प्रतिपादनश्रीमत् ग्रंथराज दासबोध अध्ययनातर्फे डोंगरे महाराज लिखित ‘तत्त्वार्थ रामायण’ या ग्रंथाच्या मराठी आवृत्तीचे प्रकाशन पुणे...
विश्वाचे आर्त

…तर आध्यात्मिक शिक्षण फक्त भाषाशास्त्रात अडकतं

मग ऐका जें पांडवें । म्हणितलें ब्रह्म म्यां होआवें ।तें अशेषही देवें । अवधारिलें ।। १४७ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सहावा ओवीचा अर्थ – मग ऐका...
unathorised

आत्मज्ञानाचा परमोच्च टप्पा म्हणजे ‘अहं’ विरहित ‘मी’

हें आंगे म्यां होईजो कां । येतुलें गोसावी आपुलेपणें कीजो कां ।तंव हासोनि कृष्ण हो कां । करूं म्हणती ।। १४३ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सहावा...
विश्वाचे आर्त

खरं ज्ञान फक्त माहिती नसून आत्मदृष्टी आहे

तो ज्ञानियांचा बापु । देखणेयांचे दिठीचा दीपु ।जया दादुलयाचा संकल्पु । विश्व रची ।। १०८ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सहावा ओवीचा अर्थ – जो श्रीकृष्ण ज्ञानी...
विश्वाचे आर्त

ज्ञान हेच खरे बंधुभावाचं मूळ अन् आत्मसाक्षात्कारानेच संपतो द्वेष

तया बंधु कोण काह्याचा । द्वेषिया कवणु तयाचा ।मीचि विश्व ऐसा जयाचा । बोधु जाहला ।। ९५ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सहावा ओवीचा अर्थ – मीच...
विश्वाचे आर्त

आध्यात्मिक अनुभवाच्या दिशेने विचार कसा करायचा ?

तैसें मनपण मुदल जाये । मग अहंभावादिक कें आहे ।म्हणोनि शरीरेंचि ब्रह्म होये । अनुभवी तो ।। १५७ ।। ज्ञानेश्वरी अध्याय पांचवा ओवीचा अर्थ –...
विश्वाचे आर्त

समत्व ही आत्मदर्शनाची गुरुकिल्ली

म्हणोनि सर्वत्र सदा सम । ते आपणचि अद्वय ब्रह्म ।हें संपूर्ण जाणे वर्म । समदृष्टीचें ।। ९६ ।। ज्ञानेश्वरी अध्याय पाचवा ओवीचा अर्थ – म्हणून...
काय चाललयं अवतीभवती

राष्ट्रसंत विचार साहित्य परिषदेचे विशेष पुरस्कार जाहीर

राष्ट्रसंत विचार साहित्य परिषदेचे विशेष पुरस्कार जाहीर: सुधाकर मानकर, दशमुखे गुरूजी, डॉ. लेनगुरे, नारनवरे, पावडे, खुणे, साव यांची निवड चंद्रपूर – राष्ट्रसंत विचार साहित्य परिषद...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!