August 21, 2025
Home » समर्पण

समर्पण

मुक्त संवाद

बारदान…

जर माणूसही बारदानासारखं समर्पित, शांत, आणि निःस्वार्थपणे कार्य करत राहिला, तर समाज अधिक सुसंस्कृत, समृद्ध आणि सुखी होईल आणि खरंच, पृथ्वीवर राम राज्य येईल. महादेव...
मुक्त संवाद

‘माणसं मनातली’ : माणूसकीचा मंगल साक्षात्कार…

कोल्हापूर निवासी माझे परममित्र वैद्यराज सुनिल बंडोपंत पाटील यांनी लिहिलेले ‘माणसं मनातली’ हे पुस्तक प्रकाशनासाठी सज्ज झाले आहे. यानिमित्ताने…. प्रा. डॉ. रावसाहेब पाटील, सोलापूर. ‘माणसं...
विश्वाचे आर्त

‘अभ्यास’ व्यर्थ जात नाही तर जो मार्ग गुरु सांगतो, तो अखेर ‘फलदायी’ ठरतोच

म्हणे जें जे हा अधिष्ठील । तें आतां आरंभींच यया फळेल ।म्हणोनि सांगितला न वचेल । अभ्यासु वाया ।। १५१ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सहावा ओवीचा...
विश्वाचे आर्त

योग्य गुरु योग्य वेळी योग्य शिष्याला योग्य साधना सांगतो

म्हणे जें जें हा अधिष्ठील । तें आतां आरंभीच यया फळेल ।म्हणोनि सांगितला न वचेल । अभ्यासु वायां ।। १५१ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सहावा ओवीचा...
unathorised

आत्मज्ञानाचा परमोच्च टप्पा म्हणजे ‘अहं’ विरहित ‘मी’

हें आंगे म्यां होईजो कां । येतुलें गोसावी आपुलेपणें कीजो कां ।तंव हासोनि कृष्ण हो कां । करूं म्हणती ।। १४३ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सहावा...
विश्वाचे आर्त

ज्ञानामधून जन्म घ्या, भक्तीने वाढा, पण शेवटी कर्मातच आपलं दिव्यत्व साकार करा

देवकीया उदरीं वाहिला । यशोदा सायासें पाळिला ।कीं शेखी उपेगा गेला । पांडवासी ।। १३७ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सहावा ओवीचा अर्थ – देवकीनें आपल्या उदरांत...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!