December 29, 2025
Home » PM Narendra Modi » Page 3

PM Narendra Modi

काय चाललयं अवतीभवती

शेकडो वर्षांच्या गुलामगिरीत पाहिलेली स्वप्ने सत्यात उतरवण्याची वेळ – नरेंद्र मोदी

श्री सुत्तूर मठातील एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण ऎल्लरिगू नमस्कारम। सुत्तूरु संस्थानवु शिक्षण, सामाजिक सेवे, अन्नदा-सोहक्के, प्रख्याति पडेदिरुव, विश्व प्रसिद्ध संस्थेया-गिदे, ई क्षेत्रक्के, आगमि-सिरु-वुदक्के, ननगे अतीव संतोष-वागिदे। आदरणीय श्री...
काय चाललयं अवतीभवती

देहूचे शिळा मंदिर भक्तीच्या शक्तीचे केंद्र – नरेंद्र मोदी

17 व्या शतकातील संत, जगतगुरू तुकाराम यांच्या सन्मानार्थ पुण्याजवळ देहू येथे उभारण्यात आलेल्या शिळा मंदिराचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रार्पण केले. पंतप्रधानांनी यावेळी संत तुकाराम...
काय चाललयं अवतीभवती सत्ता संघर्ष

प्रसार माध्यमांनी स्वातंत्र्यलढ्यातील अज्ञात योद्ध्यांच्या शौर्यगाथा पुढे आणाव्यात – नरेंद्र मोदी

‘मातृभूमी’ वृत्तपत्राच्या शतकमहोत्सवी वर्ष समारंभाच्या उद्‌घाटनप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण मातृभूमी चे व्यवस्थापकीय संचालक एम. व्ही. श्रेयांस कुमार, संपूर्ण चमू आणि मातृभूमीचे वाचक तसेच...
काय चाललयं अवतीभवती शेती पर्यावरण ग्रामीण विकास सत्ता संघर्ष संशोधन आणि तंत्रज्ञान

प्रत्येक कल्पकतेला सरकारचा पूर्ण पाठिंबा – पंतप्रधान

स्टार्ट अप्सची ही संस्कृती देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचावी, यासाठी 16 जानेवारी हा दिवस आता ‘राष्ट्रीय स्टार्टअप’ दिवस साजरा करण्याच्या निर्णय घेण्यात आला आहे. या निमित्ताने विविध...
काय चाललयं अवतीभवती शेती पर्यावरण ग्रामीण विकास

नव्या वर्षात शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये 20 हजार कोटी रुपये हस्तांतरित करण्याचा प्रयत्न – मोदी

पंतप्रधान किसान योजनेच्या आर्थिक लाभाचा 10 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याच्या कार्यक्रमा दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या भाषणाचा संपादित अंश… वर्षाची सुरवात देशाच्या...
काय चाललयं अवतीभवती शेती पर्यावरण ग्रामीण विकास

नैसर्गिक शेतीची लोकचळवळ उभारू – नरेंद्र मोदी

गुजरात इथे झालेल्या नैसर्गिक शेतीविषयक राष्ट्रीय परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. सुमारे आठ कोटी शेतकरी या परिसंवादामध्ये देशभरातून सहभागी झाले होते. यावेळी...
काय चाललयं अवतीभवती शेती पर्यावरण ग्रामीण विकास सत्ता संघर्ष

निवडणुकांसाठीच कृषी कायदे रद्दचा निर्णय ? आपणास काय वाटते…

प्रतिक्रिया देण्यासाठी करा क्लिक Loading… वाचकांनी व्यक्त केलेले मत पाहण्यासाठी करा क्लिक...
काय चाललयं अवतीभवती विशेष संपादकीय सत्ता संघर्ष

मोदी सरकार `हा` महत्वपूर्ण निर्णय घेणार का ?

समान नागरी कायदा काळाची गरज सध्याच्या सरकारने सत्तेत आल्यानंतर आम्ही अनुच्छेद ४४ नक्की भारतात आणू असे सांगितले होते, पण ७ वर्षे झाली पण हा विषय...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!