January 26, 2025
Home » Sant Tukaram

Sant Tukaram

शेती पर्यावरण ग्रामीण विकास

शेतकऱ्यांचा कवी : तुकोबाकालीन शेती

॥ शेतकऱ्यांचा कवी : तुकोबाकालीन शेती ॥ एकनाथ महाराजानंतर तुकोबांचा कालखंड शंभर वर्षाच्या अंतराने येत असला तरी अजून परकीय सत्ता होतीच. त्यामुळे एकनाथकाळात जी समाजीक...
मुक्त संवाद

संत तुकाराम अभंगः समाजव्यवस्थेतील घृणास्पद प्रदूषणांची हकालपट्टी

तुकारामांचे वेगळेपण असे की त्यांनी आपल्या अभंगातून भेदभाव करण्याच्या या विघातक प्रवृत्तीवर जोरदार हल्ला केला. आपल्या समाजव्यवस्थेतील या घृणास्पद प्रदूषणांची हकालपट्टी करण्याचा आग्रह धरला. त्या...
मुक्त संवाद

तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे । येरा गबाळ्याचे नाही काम ॥

तुकारामांनी त्या काळात पोटार्थी प्रवचनकार, पुराण कथनकाराचा कोरडे बोल सांगणारे म्हणून त्यांच्या मर्यादा दाखवून दिल्या. पण सध्याच्या काळातही अनेक पढीक पंडितांची चलती दिसते. शाब्दिक कोट्या,...
मुक्त संवाद

फोडिले भांडारमधून तुकारामांचे विचार पुन्हा नव्याने जनतेसमोर

जो वारी करतो तो वारकरी तर वारी हा वारकरी संप्रदायाचा प्राण आहे. वारी करणाऱ्यांचां संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय व संप्रदायाचे आराध्य दैवत हे विठ्ठल होय....
मुक्त संवाद

नवस म्हणजे परिसाच्या मोबदल्यात गारगोटी

विशेष म्हणजे आधुनिक विज्ञान, वैद्यकीय प्रगती होण्याअगोदर तुकारामांनी एवढा आधुनिकतेने विचार करावा. हे द्रष्टेपण असणारे तुकाराम म्हणूनच सर्वसामान्यांच्या मनात, ध्यानात, श्वासात, हृदयात निर्विवादपणे स्थान मिळविलेले...
स्पर्धा परीक्षा, शिक्षण

संत तुकारामांच्या अभंगात अध्ययनाच्यादृष्टीने मार्गदर्शक तत्त्वप्रणाली

तुकारामांनी दैनंदिन जीवनशैली सुद्धा अर्थपूर्ण असावी असेही यातून अपेक्षित केले आहे. अप्रत्यक्षपणे आजच्या शिक्षण पद्धती व अध्ययन यादृष्टीने मार्गदर्शक तत्त्वप्रणाली सांगितली आहे. व्यावहारिक कौशल्ये सांगून...
संशोधन आणि तंत्रज्ञान

सयाजीराव महाराज यांच्या मते संत तुकाराम ‘शांतीब्रह्म तपस्वी’

तुकाराम आणि सयाजीराव गायकवाड सयाजीराव महाराज तुकाराम महाराजांना ‘शांतीब्रह्म तपस्वी’ समजत होते. त्याचबरोबर त्यांच्याकडे उच्च प्रतीची विद्वत्ता होती यावर सयाजीराव महाराजांचा विश्वास होता. ‘उच्च प्रतीची...
मुक्त संवाद

अभक्ताचे गावी साधू म्हणजे काय ।

दुष्टांचे वर्णन करणारे अनेक अभंग तुकारामांनी सांगितले. कारण दुष्ट दुर्जनांची प्रवृत्ती, कारवाया, समाजाचा बुद्धिभेद करून स्वार्थ साधण्याचा कुटिल, हीन लेखून सामान्यांमध्ये न्यूनगंड निर्माण करण्याचा प्रयत्न...
मुक्त संवाद

अभ्यासासी संग कार्यसिद्धी

अवघड म्हणून प्रयत्नच सोडून देण्याची मानसिकता इष्ट नाही. मनापासून प्रयत्नाची गरज असते. लौकिक अर्थाने नव्हे पण व्यावहारिक अर्थाने संकटाला सामोरे जाण्याची ताकद असणे म्हणजे ते...
मुक्त संवाद

रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग

आजची पिढी संघर्षावर मात करण्याचे बळ अंगी आणण्यापेक्षा, ताण-तणावाचा मुकाबला करण्यासाठी मनाची एकाग्रता व धारिष्ट्य याचा आधार घेण्याऐवजी ड्रिंक, ड्रग्ज, पब, पार्ट्या यामध्ये स्वत:ला बुडवून...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!