सवत सडा…या पावसाळ्यात प्रथमच वाहू लागला प्रचंड जलप्रपात….आज मुसळधार पावसामुळे हा धबधबा गतिमान झाला आहे.मुंबई गोवा महामार्गावरील ये जा करणारी वाहने आपसूकच इथं थबकतात आणि...
पाटगावच्या वेदगंगेच्या पाण्याचे वैशिष्ट्य म्हणजे त्या पाण्याचा तळ दिसायचा इतके या नदीचे पाणी स्वच्छ होते. पण यंदा वेदगंगेच्या पाण्याने प्रदुषणाची पातळी गाठली आहे. नदीतील वाढती...
कर्नाटकातील बेळगावपासून आणि कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगडपासून २८ किलोमीटरवर सुंडी धबधबा आहे. उंचीवरून पडणारे पाणी आणि येथील हिरवाई मनाला मोहून टाकते. या धबधब्याचे विहंगम दृश्य ड्रोनच्या...
रत्नागिरी जिल्ह्यातील एक सुंदर आविष्कार म्हणजे मानवनिर्मित खोरनिनको धबधबा. निसर्ग त्याच्या विविध अंगी रूपाने आपल्याला भुरळ घालत असतो, पण याच निसर्गाला आपल्या कल्पनेत बांधुन साकार...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406