कवी भवभूती यांचा उल्लेख तत्त्वज्ञानाच्या ग्रंथात आढळतो. संस्कृत साहित्यात एक महान तत्त्वज्ञ आणि नाटककार म्हणून ते अद्वितीय आहेत. संस्कार आणि शहाणपण यांची सांगड त्यांच्या साहित्यात
सद्गुरु यासाठीच आपले कान मागतात. कारण कानाने तो गुरुमंत्र ऐकायचा असतो. जपाचा, मंत्राचा तो स्वर स्वतःच्याच कानाने ऐकण्याचा प्रयत्न केल्यास साधना निश्चितच फलद्रुप होते. साधनेत
अगदी सहज सुंदर जीवन कसे जगावे असा जर कुणाला प्रश्न पडत असेल तर आनंदभान बोढेकर सरांना भेटावे. अशा उत्तूंग आशावादी सरांनी समाजात आनंद जागविण्याकरीता “आनंदभान”
लढायचे आहे बेरोजगारीशी.…… शाळा म्हणजे विद्यामंदिर आहेत्यास अपवित्र कधी करू नकोमादक पदार्थ सेवन करून मित्रावाट शाळेची कधी तू धरू नको हाती असू दे लेखणीस तुझ्या
एप्रिल-ऑक्टोबर (2021-22) या कालावधीत, भारताच्या गव्हाच्या निर्यातीने ओलांडला 872 दशलक्ष डॉलर मूल्याच्या निर्यातीचा टप्पा, एप्रिल-ऑक्टोबर (2020-21) मधील केवळ 135 दशलक्ष डॉलर्सवरून चालू आर्थिक वर्षात विक्रमी
बोलीचे श्रेष्ठत्व अबाधित राखण्याकरिता झाडीबोलीत काव्यसंग्रह एकंदरीत झाडीपट्टीत आंबील हे गरीबांचे उत्तम अन्न आहे. त्यामुळे कवी सुनिल पोटे यांनी “आंबील” हे शीर्षक देऊन साहित्यक्षेत्रातील सर्व
नवीन वर्ष वेचून घ्या कोमेजल्याफुलांच्या या पाकळ्यासोडून द्या आठवणीकधी नव्हत्या आपल्या गळुन जातील पाकळ्यागंध तरी उरेल बाकीविसरता विसरणार नाहीयेतील नऊ हे नाकी दुःखाचे क्षण असे
आपली मुलं यशस्वी व्हावीत, यासाठीच आम्हा पालकांचा आटापीटा असतो. त्यासाठी मुलांनी मागितलेल्या गोष्टीला आपण लगेच ‘तथास्तु’ म्हणतो. पण त्यांनी मागितलेली गोष्ट ताबडतोब त्यांना पुरवणे, म्हणजे
आजकाल जो तो स्वतःवर प्रेम करण्यात दंग असतो. आणि मग दुसरा कुणी आपल्यावर प्रेम करत नाही म्हणून खंत करतो. पण आधी पेरले तरच उगवते त्याच
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406