घाटकुळ एक प्राचीन काळातील गजबजलेले शहर होते. येथील प्राचीन किल्ल्याच्या टेकडीत किती प्राचीन इतिहासाचा खजिना दडलेला आहे हे एक महाकोडेच आहे. पुरातत्व विभागाने या स्थळाची...
नैसर्गिक वनसंपदाने समृद्ध असलेल्या महाराष्ट्राच्या पूर्व भागातील गडचिरोली, भंडारा, गोंदिया,चंद्रपूर हे चार जिल्हे म्हणजेच आमची झाडीपट्टी होय. या चार जिल्ह्यातील मुख्य नदी म्हणजे वैनगंगा.या नदीच्या...
व्यथेच्या आर्जवातून जन्मलेला भूभरी हा कवितासंग्रह समाजाला निश्चित नवी दिशा देणारा आहे. आपल्या मनातील एक एक ठिणगी शाबूत ठेवण्यासाठी स्वतःच भूभरी होतो आहे कारण ती...