March 14, 2025
Home » कोकण » Page 3

कोकण

काय चाललयं अवतीभवती

कासवांच्या निमित्ताने किनारपट्टी संवर्धनाचीही गरज

कासवांच्या संवर्धनाला शास्त्रीय जोड मिळाल्यास संपूर्ण किनारपट्टीचेही संवर्धन होण्यास हातभार लागेल. लोकचळवळीतून किनारपट्टी संवर्धनाचीही चळवळ उभी राहू शकेल. मग यामध्ये किनारपट्टीवर साठणारा कचरा असो किंवा...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

निसर्ग !…

पावसाच्या पहिल्या सरींच्या जोरावर मोकळ्या जागेत उगवणारं हिरवं गवत त्यावरील जलबिंदूंच्या तळव्यांना होणाऱ्या नाजूक स्पर्शांमुळे एवढं काही मुलायम भासतं की असा स्पर्श केवळ निसर्गाकडूनच अनुभवावा...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

कणकण मधाचा…!

स्लोवेनिया देशाने जागतिक मधमाशीपालक संघटना (एपिमोन्डीया), अन्न व कृषि संघटना (एफएओ) यांच्या मदतीने संयुक्त राष्ट्रसंघाने (युनो) २० मे हा जागतिक मधमाशी दिन म्हणून घोषित केला,...
पर्यटन

डोळे दिपून टाकणारा देवबागचा किनारा…

देवबाग किनारा – कार्ली नदी आणि अरबी समुद्रांचा संगम होणारा हे ठिकाण. मालवणपासून १२ किलोमीटर अंतरावर तर तारकर्लीपासून सहा किलोमीटरवर आहे. कोकणातील हा स्वर्गच असे...
पर्यटन

माझं गाव …माझं घर…” गोकुळ “

कोकणातल्या लोकांना जगाच्या पाठीवर कुठे ही नेलं तरी फार काही विशेष वाटत नाही. माझं कोकणातील कुडबुड गाव ही असंच किंबहुना ह्या ही पेक्षा भारी आहे...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

गावठी कडवा संवर्धनाची गरज

संगमेश्वरी कडव्याची अनेक वैशिष्ट्ये आहेत. साखरेचे प्रमाण कमी असल्याने डायबेटिक्स रुग्णांना उपयुक्त असे हे खाद्य आहे. पारंपारिक वाणामध्ये औषधी गुणधर्म आहेत. यामध्ये प्रोटीन्सचे प्रमाण अधिक...
पर्यटन

येवा कोकण आपलाच असां…!

नजिकच्या गोवा राज्याची ओळख आणि संपूर्ण अर्थकारण तेथील पर्यटनावर अवलंबून आहे आणि गोव्यापेक्षा अधिक सुंदर आणि स्वच्छ सागरी किनारे कोकणात आहेत. याला पर्यटकांच्या गरजेनुसार विकसीत...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

खवले मांजर प्रजाती संवर्धनाची गरज

खवले मांजर संरक्षण आणि संवर्धनाच्या उपाययोजना सुचवण्यासाठी पुणे येथील वनसंरक्षक रमेशकुमार यांच्या अध्यक्षतेखाली वनविभागाने अभ्यासगट स्थापन केला आहे. या अभ्यासगटामध्ये राज्य वन्यजीव मंडळाचे सदस्य विश्वास...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

वणव्यापासून त्रस्त आहात मग हा उपाय करून जरुर पाहा…

महाराष्ट्रासह देशभरात विविध विकृत मानसिकतेपोटी लागणारे, लावले जाणारे वणवे आज पर्यावरणासमोरील प्रचंड मोठी समस्या बनून राहिली आहे.  या वणव्यामुळे सर्वदूर जंगलातील जैवविविधता, वन्यजीव, कीटक, पक्षी,...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

सह्याद्री कन्सर्वेशन रिझर्व संकल्पना

इथलं सदाहरित ते अगदी पानझडी पर्यंतच जंगल वैशिष्ट पूर्ण जैवविविधतेचे माहेरघर आहेच आणि युनेस्को च्या जगातील आठ हॉटस्पॉट मध्ये समाविष्ट आहे. तसेच जागतिक वारसास्थळ सुद्धा...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!