July 27, 2024
Home » धीरज वाटेकर

Tag : धीरज वाटेकर

मुक्त संवाद

पुढाऱ्यांसह कार्यकर्त्यांनीही वाचावे असे ‘जनी जनार्दन’ !

हे पुस्तक केवळ स्व. तात्यासाहेब नातूंचे जीवनचरित्र नसून यात रत्नागिरी, चिपळूणसह गुहागरचा इतिहास, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कोकणातील वाटचालीचा इतिहास आहे. भारताच्या व महाराष्ट्र राज्याच्या १९९२...
विशेष संपादकीय

श्रीशिवराज्याभिषेक पूर्व घटनांचा साक्षीदार दळवटणे सैन्यतळ

श्रीशिवराज्याभिषेक पूर्व घटनांचा साक्षीदार दळवटणे सैन्यतळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ३५१ वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्त आज (२० जून, ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी) रोजी रायगडावर तिथीप्रमाणे...
सत्ता संघर्ष

उत्कृष्ट संसदपटू ‘विधीज्ञ’ बापूसाहेब परुळेकर

संसदीय लोकशाहीमध्ये मतदारांना ज्याप्रमाणे आपला प्रतिनिधी निवडून देण्याचा हक्क असतो त्याचप्रमाणे प्रतिनिधींना नाकारण्याचा (राईट टु रिजेक्ट) आणि हे नकारात्मक मत नोंदविण्याचा हक्क असतो असे सर्वोच्च...
विशेष संपादकीय

‘सामाजिक प्रदूषण’ ठरते आहे सर्व समस्यांचे मूळ

मनातील वाढती असूया, विचार, निर्जीव गोष्टींबद्दलची ओढ, स्पर्धा, मोबाईलद्वारे माहितीच्या भोवती फिरणारे जग, समाजमाध्यमांनी निर्माण केलेले आपले दुहेरी व्यक्तिमत्व यातून सर्व समस्यांचे मूळ असलेले ‘सामाजिक...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

…अशाने सह्याद्री पायथा निर्मनुष्य होईल !

सह्याद्री पर्वतात दरड कोसळणे आता नित्याचे झाले आहे. मागील काही वर्षात हे प्रमाण कमालीचे वाढले असल्याचे आपण पाहात आहोत. वाढती वादळे आणि त्याचा मानवी जीवनावर...
सत्ता संघर्ष

तंजावूरचे ‘ज्ञानपूजक’ सरफोजीराजे द्वितीय

११ एप्रिल १६७४ ! साडेतीनशे वर्षांपूर्वी आजच्या दिवशी छत्रपती श्रीशिवाजीराजे चिपळूणच्या दळवटणे (हलवर्ण) येथील लष्करी छावणीकडे गेले होते. शहरातील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराने आपल्या...
काय चाललयं अवतीभवती

नदी संवर्धन करताना याचाही व्हावा विचार…

नदी, नाले, पाणथळ जागांच्या संवर्धनाचा विचार करताना शास्त्रोक्त पद्धतींचा अवलंब होणे गरजेचे आहे. केवळ गाळ उपसा करून नदी वाचवणे शक्य नाही. यासाठी योग्य अभ्यास हा...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

पर्यावरण चळवळ राबवणारे वृक्षरत्न आबासाहेब मोरे

आबासाहेब मोरे यांचे विचार पुढे घेऊन जाणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. त्यांच्या कार्याचा वारसा पुढे चालू ठेवणे उत्तम आहे. आज पर्यावरणाच्या समस्येने जग चिंताग्रस्त...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

दोलायमानतेवर चिंतन हवे – डॉ. माधव चितळे

निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ (एन.जी.ओ.) आणि श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट शिर्डी यांच्यावतीने आयोजित सहावे पर्यावरण संमेलन २९ ते ३० ऑक्टोबर रोजी शिर्डी...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

इको जीवनपध्दती अंगीकारण्याची गरज

कोकणच्या पर्यावरणाला धक्का लावणाऱ्या प्रत्येक मुद्याबाबत आम्हाला सामुहिक भूमिका ठरवावी लागेल. कोकणातील आमच्या आजूबाजूच्या पर्यावरणीय समस्या समजून घेऊन त्यावरील उपाययोजना सांगणारी, दैनंदिन भौतिक सुविधा कमी करणारी ‘इको’ जीवनपध्दती...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406