सह्याद्री पर्वतात दरड कोसळणे आता नित्याचे झाले आहे. मागील काही वर्षात हे प्रमाण कमालीचे वाढले असल्याचे आपण पाहात आहोत. वाढती वादळे आणि त्याचा मानवी जीवनावर...
अविचारी विकास व जोशीमठ कलियुगात जोशीमठ दिसणार नाही, असा उल्लेख एका पुराणात असल्याचे सांगण्यात येते. आज जोशीमठची ही अवस्था निसर्गापेक्षा मानवी विकासाच्या अविचारी संकल्पनामुळे झाली...
२०२२ साल ‘शाश्वत विकासासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञाना’चे वर्ष म्हणून साजरे करण्यात येत आहे. शाश्वत विकास म्हणजे निसर्गाला कमीत कमी हानी पोहोचवणे होय. रस्ते आणि लोहमार्ग...
दरडी अचानक कोसळत नाहीत. त्या कोसळण्या आधी निसर्ग आपल्याला धोक्याचा इशारा देत असतो. निसर्गाचा हा इशारा वेळीच ओळखणे गरजेचे आहे. अशी लक्षणे काही वर्षे, काही...
भूस्खलन म्हणजे जमिनीचा मोठा भाग (ज्यामध्ये दगडगोटे, माती व पाणी याचे मिश्रण) डोंगर उताराच्या दिशेने घसरणे होय. यालाच दरडी कोसळणे असेही म्हटले जाते. साधारणतः भूस्खलन...
This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More