स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असलेल्या देशात सध्याच्या वर्तमानात कुस्करलेल्या कळ्यांचा गुदमरलेला श्वास हे पांढरे वस्त्र घालून स्वातंत्र्याचा जयघोष करणाऱ्या व देश अबाधित आहे अशी...
कोल्हापूर येथील मराठी बालकुमार साहित्य सभेच्यावतीने उत्कृष्ट बालसाहित्य पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे प्रत्यक्ष कार्यक्रम होऊ न शकल्याने २०१९ चे बालसाहित्य...
पुस्तक परिचय आणि परिक्षणासाठी आपणही आपली पुस्तके जरुर पाठवा आम्ही त्याची जरूर दखल घेऊ आणि योग्य ती प्रसिद्धी देऊ…पुस्तके पाठविण्याचा पत्ता –राजेंद्र कृष्णराव घोरपडे, संपादक,...
झाडे लावण्याचा आणि पाणी घालून त्याला वाढवण्याचा अट्टहास ही लहान बालके कशी करतात. त्या रोपट्यांचा वाढदिवस साजरा करु पाहतात. त्याच्यासाठी वरुण मेघ सावळा येईल आणि...
सिमेंटची जंगलं म्हणजे सुख भोगण्यासाठी बांधलेली मोठी घरे आणि घरे जंगल तोडून बाधलेली असल्याने प्राण्यांना किती दुःख होते. ते दुःख ती वेदना ही कादंबरी सांगून...
ग्रामीण आणि शहरी संस्कृती बरोबरच कृषी संस्कृतीचा परिचय करून देत जीवनावर मार्मिक भाष्य करणाऱ्या कविता कवी अ. म. पठाण यांनी आईचा हात या बालकुमार कविता...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406