July 30, 2025
Home » जे डी पराडकर

जे डी पराडकर

शेती पर्यावरण ग्रामीण विकास

आटकांचे दिवस !

आटकं हे तसं दुर्लक्षित फळ. पूर्वी खाऊचे प्रकार नसल्याने आणि तो घेण्यासाठी घरातून पैसे मिळत नसल्याने आम्हाला ही आटकंच आमचा खाऊ वाटायची. बालपणी या आटकांनी...
मुक्त संवाद

अल्पवयीन अनभिशीक्त सम्राट सायबा तो सायबाच !

दोन्ही काकांनी सायबा विषयी केलेल्या वर्णनानंतर त्याच्यावर लिहीत असताना काही वेळा साहेबा माझ्या देखील डोळ्यासमोर उभा राहिला, हे मी माझे भाग्य समजतो. सायबाची उणीव पुढे...
मुक्त संवाद

पायरीच्या दगडाचे रहस्य…

पूर्वीच्या काळी घरांच्या रचना अशाच पद्धतीच्या असत. दगड मातीच्या भिंती आणि चौथर्‍यासाठी परिसरातच जांभ्या दगडाची घडाई करून ते लावले जात. दगड मातीच्या भिंतींची जाडी कमीत...
मुक्त संवाद

नशीब….. नशीब……. म्हणतात ते हेच का ?

घडलेला सारा प्रसंग नक्कीच वेदनादायी होता. मात्र, काळ सर्व वेळ जुळून कशी आली ? याचं कोडं कधीही सुटणारं नाही. कदाचित यालाच ‘ नशीब ’ असं...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

कोकमचा गोडवा !

कोकमच्या सालींमध्ये साखर टाकून त्याचे अमृततुल्य असे कोकम सरबत तयार केले जाते. त्याच्या बियांपासून उत्कृष्ट चवीचं पन्ह बनवलं जातं. या फळाचा प्रत्येक भाग उपयोगात आणला...
मुक्त संवाद

अविस्मरणीय कोकण !

कोकणवाडी म्हणजे एक आनंददायी, संपन्न आणि आपलेपणा जपणारं पर्यटनस्थळ. ज्या ठिकाणी मनापासून परत-परत जावसं वाटतं तेथे रक्ताचं नातं नसलं, तरी अंतर्यामी निर्माण होणारं नातं अधिक...
मुक्त संवाद

लाल मातीचे सुख !

सुख मानायला शिकलं तर , ते कोठेही प्राप्त करणे शक्य होइल. अती सुखाचाही कधीकधी उबग येतो आणि शांत मर्यादीत जीवन जगण्याची मनाला ओढ वाटू लागते....
मुक्त संवाद

कोकणची इरसाल माणसं…

अद्दल !या जगात जशास तसं वागावं लागतं अन्यथा तुमचा निभाव लागणं कठीण असतं. आंबा विक्रेत्याच्या सुपीक डोक्यातून ग्राहकाला अद्दल घडविण्याची सुचलेली कल्पना भन्नाटच म्हणावी लागेल....
मुक्त संवाद

आमच्या वाटा प्रकाशमान करणारी बत्ती !

अनेक वर्षे काळोखात असणाऱ्या घराच्या भिंती विजेच्या लख्ख उजेडाने प्रकाशमान झाल्या. आता रॉकेलच्या दिव्यांचं कामही संपुष्टात आलं. गरजच उरली नसल्याने त्यांना कोणीही हाताळेनासं झालं. एका...
फोटो फिचर शेती पर्यावरण ग्रामीण विकास

श्रावणात फुलतो साडवलीच्या माळावर दीपकाडीचा शुभ्र सडा !

संगमेश्वर देवरुख मार्गावर साडवली येथे माळरानावर सध्या सर्वत्र दीपकाडीच्या पांढऱ्या फुलांची दुलई पसरल्याचे मनमोहक दृश्य पहायला मिळत आहे. दीपकाडीचा समावेश संकटग्रस्त प्रजातीमध्ये करण्यात आला आहे....
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!