आधुनिक तंत्रज्ञान भारताने प्रगती केली आहे. पण याचा वापर शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात झालेला दिसून येत नाही. आजही पाण्याचे योग्य नियोजन शेतकरी करू शकत नाही. पण...
केंद्र सरकारच्या सातत्यपूर्ण देखरेखीमुळे आणि धोरणात्मक निर्णयांमुळे देशात डाळी आणि कांद्याचे भाव स्थिरावले नवी दिल्ली – केंद्र सरकारच्या सातत्यपूर्ण देखरेखीमुळे आणि धोरणात्मक निर्णयांमुळे देशात डाळी...
भारत काकडी आणि खिऱ्याचा जगातील सर्वात मोठा निर्यातदार ठरला भारत जगात काकडीची निर्यात करणारा सर्वात मोठा निर्यातदार ठरला आहे. एप्रिल ते ऑक्टोबर या काळात (2020-21) भारताने...
टोमॅटोचा सरासरी दर 25 नोव्हेंबर 2021 रोजी 67 रु प्रतिकिलो गेल्या वर्षीच्या तुलनेत टोमॅटोचे दर 63 टक्क्यांनी अधिक उत्तरेकडील राज्यांमधून टोमॅटोची आवक डिसेंबरपासून साठ्यातील कांदा...
तंत्रज्ञानविषयक मदतीसाठीच्या विशेष निधीतून 5 लाख अमेरिकी डॉलर्सचे अनुदान गरिबी कमी करण्यासाठीच्या जपान निधीतून 20 लाख डॉलर्सची मदत 16 काढणी-पश्चात सुविधांचे आधुनिकीकरण 2 लाख शेतकऱ्यांना फायदा...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406