June 18, 2025
Home » farmers Organization

farmers Organization

शेती पर्यावरण ग्रामीण विकास

अल्पभुधारक शेतकऱ्यांनी फायदेशीर शेती कशी करावी ? कृषी मंत्र्यांना शेतकरी संघटनांचा सवाल

केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी शेतकरी आणि शेतकरी संघटनांसोबत संवादाचा भाग म्हणून शेतकरी आणि शेतकरी संघटनांसोबत केली चर्चा नवी दिल्ली – केंद्रीय कृषी आणि...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

सबका साथ सबका विकास नव्हे जो हमारे साथ-उसका विकास

रुपयाचे अवमुल्यन शेतमालाचे भाव आणि महागाई जागतीक बाजारात साखर, तांदूळ, डाळी, सोडून सर्व शेतमाल मंदीत आहे. डॉलर मध्ये इतके भाव पडले आहेत की एम. एस....
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

शेअर बाजार कोसळल्याची चिंता, मग शेतमालाची का नाही ?

शेअर बाजार घसरल्याची चिंता ! अमेरिकेने शेतमालाचे भाव पाडले, कोणतीही काळजी नाही. अशी आजची सरकारची मानसिकता आहे. शेतीमालाच्या किमती आणि औद्योगिक उत्पादनांच्या किमती यांचा परस्पर...
काय चाललयं अवतीभवती शेती पर्यावरण ग्रामीण विकास

स्वामीनाथन कमिशनच्या मागण्या लागू करणे ही खरी श्रद्धांजली

स्वामीनाथन यांनी देशात गहु आणि तांदुळ उत्पादनात क्रांती घडवली. स्वामीनाथन कमिशन लागू करा ही प्रत्येक शेतकऱ्याची मागणी असते. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवा अशी मागणी करणारे स्वामीनाथन...
काय चाललयं अवतीभवती शेती पर्यावरण ग्रामीण विकास

शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी नवीन योजना महाराष्ट्र सरकार आणणार

बिऱ्हाड आंदोलनात दिलेले नाशिक जिल्हा बँकेचे आश्वासन सरकार पूर्ण करणार शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी नवीन योजना देणार मुख्यमंत्र्यांचे व उपमुख्यमंत्र्यांचे राजू शेट्टी व संदीप जगताप यांना...
काय चाललयं अवतीभवती शेती पर्यावरण ग्रामीण विकास

स्वाभिमानीतर्फे शिवाजी विद्यापीठात नांगरट साहित्य संमेलनाचे आयोजन

कोल्हापूर: शेतकऱ्यांच्या आजच्या प्रश्नावर साहित्यिक, कलावंत, विचारवंत, यांच्यामध्ये सखोल विचारमंथन व्हावे. शेतकरी चळवळीला यातून कालसंगत दिशा मिळावी यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि शिवार सामाजिक विकास...
विशेष संपादकीय शेती पर्यावरण ग्रामीण विकास

नोंदीतून नियोजनाद्वारे शेतीचे प्रश्न सोडविणे शक्य

आधुनिक तंत्रज्ञान भारताने प्रगती केली आहे. पण याचा वापर शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात झालेला दिसून येत नाही. आजही पाण्याचे योग्य नियोजन शेतकरी करू शकत नाही. पण...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास सत्ता संघर्ष

सरकारच्या मते इतके आहे शेतकऱ्यांचे मासिक उत्पन्न

नवी दिल्ली – राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय (एनएसओ), सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाद्वारे जानेवारी 2019-डिसेंबर 2019 या काळामध्‍ये  देशाच्या ग्रामीण भागातील कृषी कुटुंबांच्या परिस्थिती मूल्यांकन सर्वेक्षणाच्या (एसएएस)...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास सत्ता संघर्ष

मोदी सरकार शेतकऱ्यांचे कैवारी की मारेकरी ?

अटल बिहारी वाजपेयी यांच्या राजवटीत थोडे बहुत का होईना शेती क्षेत्राशी निगडीत निर्णय झाले. परंतु नरेंद्र मोदी यांच्या कार्य काळात दाखवता येईल असे काही झालेले...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास सत्ता संघर्ष

कायद्याचा शेतकऱ्यांवर असा झाला परिणाम…

काँग्रेसने शेतकरीविरोधी कायदे आणले. डाव्यांनी त्यांना पाठिंबा दिला. आज भाजपवाले तेच कायदे राबवीत आहेत. शेतकऱ्यांच्या दृष्टीने हे तिघेही जबाबदार आहेत, शेतकरी हत्यांचे गुन्हेगार आहेत. ह्याची...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!