मुख्य म्हणजे “पाय आणि वाटा” हे वास्तव ललित लेखन आहे, यातील लेखन परिसर हा “गाव” आहे. गावाकडील भाव-विश्व, व्यवहार-विश्व, व्यक्ती-प्रवृत्ती आणि वृत्ती यांवर सचिन पाटील...
बालकांना विविधांगी नातेसंबंध, आपला देश, महापुरुष, निसर्ग आणि पर्यावरण इत्यादिंचा सार्थ आणि नेमका परिचय सहजसुंदरतेने करून देण्याचा कवी अरुण वि. देशपांडे यांचा हेतू सफल झाला...