February 5, 2025

Indrajeet Bhalerao

शेती पर्यावरण ग्रामीण विकास

महात्म्याचा शेतीविचार

॥ महात्म्याचा शेतीविचार ॥ महात्मा फुले यांनी शेतकऱ्याचा आसूड लिहिण्यापूर्वी पुणे आणि मुंबई परिसरात शेतकरी प्रश्नावर काही सभा घेतल्या होत्या. त्या सभांना हजारोंच्या संख्येनं शेतकऱ्यांनी...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

इंग्रजकालीन साहेबांची शेती

॥ इंग्रजकालीन साहेबांची शेती ॥शिवशाहीतून निर्माण झालेलं मराठ्यांचं राज्य ई. स. १८१८ साली लयाला गेलं आणि १९ व्या शतकाच्या सुरुवातीलाच इथं इंग्रजांचं राज्य सुरू झालं....
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

शेतकऱ्यांचा राजा -शिवकालीन शेती

॥ शेतकऱ्यांचा राजा -शिवकालीन शेती ॥वर्षानुवर्ष पिचत पडलेल्या, परकीय राजवटी खाली दबलेल्या आणि शेती उध्वस्त झालेल्या शेतकऱ्याला बळीराजानंतर पुन्हा एकदा उर्जितावस्था आणून देणारा राजा शिवाजी...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

शेतकऱ्यांचा कवी : तुकोबाकालीन शेती

॥ शेतकऱ्यांचा कवी : तुकोबाकालीन शेती ॥ एकनाथ महाराजानंतर तुकोबांचा कालखंड शंभर वर्षाच्या अंतराने येत असला तरी अजून परकीय सत्ता होतीच. त्यामुळे एकनाथकाळात जी समाजीक...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

शेतीचे भागवत : संत एकनाथकालीन शेती

सामान्य माणसाला आपलं म्हणणं पटवण्यासाठी नाथांनी सतत शेतीमातीतली उदाहरणं दिलेली आहेत. त्यामुळे भागवतात सतत शेतीचे संदर्भ येतात. या लेखात आपणाला प्रामुख्यानं या शेतीसंदर्भाचा छडा लावायचा...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

शेताच्या लीळा : यादववकालीन शेती

नांगर हाकायला काय ब्रह्मविद्या लागते काय ? असा तुच्छतावादी प्रश्न विचारणाऱ्या पांडेजींना चक्रधरांनी हे दाखवून दिलं की, नांगर हाकायला देखील एक विद्या लागते आणि ती...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

शेतीचे वचन : शरणांचे कृषीचिंतन

शरणांनी कधीही भिक्षेचे कौतुक केले नाही. त्यांनी नेहमी कायकाला म्हणजे स्वतः मेहनत करून जगण्याला महत्त्व दिले. कायक हे त्यांच्या धर्माचरणाचे अभिन्न अंग होते. त्यामुळे लहान...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

कुरुल : वीरप्पनच्या पूर्वजांची शेती

या लेखाला मी जे शिर्षक दिलेलं आहे त्यामुळे अनेकजण बुचकळ्यात पडले असतील की, खतरनाक डाकू वीरप्पनच्या पूर्वजाची शेती, असं शिर्षक मी का दिल ? त्याचं...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

शेतीचा हालअहवाल

॥ शेतीचा हालअहवाल ॥ हाल सातवाहनाच्या गाथा सप्तशतीचे फारच नेमके मूल्यमापन न्यायमूर्ती बखले यांच्या या विधानात आपणाला पहावयास मिळते. गाथा रचणाऱ्या कवींचे शेतकऱ्यांच्या दुःख दारिद्र्याकडं...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

झाड कवेत घेणारा माणूस

झाड कवेत घेणारा माणूस प्रत्येक झाडाविषयी आणि फळाविषयी इतकी रंजक माहिती शिंदे पेरत जातात की, हे पुस्तक वाचल्यानंतर त्या त्या झाडांची फळं खाताना, त्यांची चव...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!