॥ महात्म्याचा शेतीविचार ॥ महात्मा फुले यांनी शेतकऱ्याचा आसूड लिहिण्यापूर्वी पुणे आणि मुंबई परिसरात शेतकरी प्रश्नावर काही सभा घेतल्या होत्या. त्या सभांना हजारोंच्या संख्येनं शेतकऱ्यांनी...
भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या राईज अॅक्सलरेटर या उपक्रमाअंतर्गत कृषी तंत्रज्ञानाविषयक वातावरणाकुल स्मार्ट पथक स्थापन करण्यासाठी स्टार्ट अप आणि सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना अर्ज भरण्याचे निमंत्रण...
माती, हवा आणि पाणी शुद्ध असेल तरच जीवन शुद्ध आणि आनंदी राहील. यासाठी जमिनीची काळजी ही घ्यायलाच हवी. मातीचे पर्यावरण, आरोग्य हे यासाठीच अभ्यासायला हवे....
2021-22 या वर्षाच्या अर्थसंकल्पात बळीराजासाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शेतकर्यांसाठी सरकार काय घोषणा करते याची उत्सुकता सर्वांनाच लागून...
फुकट्यांच्या उलट्या बोंबा शेतकर्यांना कर्जमाफी झाली, कसले अनुदान जाहीर झाले की शहरातले चाकरमाने अतिशय कडवट शब्दात समाज माध्यमांवर आपली प्रतिक्रिया नोंदवतात. हरामी, फुकटे, माजलेले, कर्जबुडवे...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406