October 25, 2025
Home » Poetry Collection

Poetry Collection

काय चाललयं अवतीभवती

सोलापूरच्या निर्मला मठपती फाऊंडेशनतर्फे वाङ्मय पुरस्कार जाहीर

सोलापूर : येथील निर्मला मठपती फाऊंडेशन या संस्थेच्या वतीने दरवर्षी दिल्या जाणाऱ्या वाङ्मय पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. २०२५ साठी कथासंग्रह, कवितासंग्रह आणि बालसाहित्य या...
मुक्त संवाद

माधव कौशिक यांची निवडक कविता : आत्मभान देणारी कलाकृती.

जीवनाचे मौलिक स्थान, मौलिक प्रवास, मौलिक वेळ, मौलिक संदेश, मौलिक समाधान, मौलिक आनंद अगदी सहजतेने कवी मनातून भाषेचे बंधने न येता जशा भावना, स्वानुभव आहेत,...
कविता शेती पर्यावरण ग्रामीण विकास

तव्हा हंबरतील गायी

तानाजी धरणे एक सृजनशील शेतकऱ्यांच्या वेदना घेऊन जगणारा कवी…त्यांच्या काव्यप्रांतातील कवितेची आरोळी फार मोठी आहे. अवतीभोवतीच्या जगाला कवेत सामावून घेण्याची क्षणता त्यांच्या काव्यात आहे. कविचं...
काय चाललयं अवतीभवती

कवी उदय जाधव यांची कविता व्यवस्थेलाच प्रश्न विचारते – प्रेमानंद गज्वी

कवी उदय जाधव यांची कविता व्यवस्थेलाच प्रश्न विचारते – प्रेमानंद गज्वीप्रभा प्रकाशनच्या पांढऱ्याशुभ्र स्क्रीनवर कवितासंग्रहाचे मुंबईत प्रकाशनकवी सायमन मार्टिन, कवी अजय कांडर, अभिनेत्री मेघा घाडगे...
काय चाललयं अवतीभवती

शब्दांगण साहित्य पुरस्कार जाहीर

कोल्हापूर – येथील श्री गजानन महाराज प्रतिष्ठान आयोजित राऊत परिवार पुरस्कृत शब्दांगण ‘साहित्य पुरस्कार जाहीर झाले आहे. या पुरस्कारांचे वितरण शुक्रवारी ( १५ ऑगस्ट, २०२५...
काय चाललयं अवतीभवती

कवी डॉ. प्रफुल्ल आंबेरकर यांच्या ‘ सूर्यभान ‘ काव्यसंग्रहाचे ८ रोजी प्रकाशन

ॲड. देवदत्त परुळेकर, प्रा.संजीवनी पाटील, प्रसाद घाणेकर, डॉ.मिलिंद कुलकर्णी यांची उपस्थिती कणकवली- कणकवलीतील त्वचारोग तज्ञ तथा कवी डॉ. प्रफुल्ल आंबेरकर यांच्या प्रभा प्रकाशन कणकवलीतर्फे प्रकाशित...
काय चाललयं अवतीभवती

कादंबरी व काव्य पुरस्कारासाठी पुस्तके पाठविण्याचे आवाहन

कोल्हापूर – शहरातील बाबा जरगनगर येथील श्री गजानन प्रतिष्ठानच्यावतीने २०२४ या सालातील उत्कृष्ट शब्दांगण कवितासंग्रह आणि उत्कृष्ट शब्दांगण कादंबरी पुरस्कार देण्यात येणार आहेत. लेखिका शोभा...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

तानाजी धरणेंच्या कवितेत कष्टावर भर देणाऱ्या कर्मयोगी बळीराजाचे प्रतिबिंब

पारावर तव्हाविचारांची पेरणी व्हायचीमाणुसकी हीच काय तव्हासर्वदूर उगवायची…पारवरच्या गोष्टी या कवितेच्या या ओळी.. गावचा पार हा गावाच्या संस्काराचे एक व्यासपीठ होते ते एक सांस्कृतिक केंद्र...
काय चाललयं अवतीभवती

कणकवली येथे रविवारी कविसंमेलन

कणकवली – येथील प्रभा प्रकाशनातर्फे यावर्षीपासून दुर्लक्षित राहणाऱ्या साहित्यिकांसाठी प्रभा प्रेरणा काव्य पुरस्कार सुरू करण्यात आला आहे. हा पहिला पुरस्कार कवी सफरअली इसफ यांच्या दर्या...
काय चाललयं अवतीभवती

सम्यक संबोधी काव्य पुरस्कारासाठी आवाहन

कणकवली – सम्यक संबोधी सिंधुदूर्ग संस्थेच्यावतीने यावर्षीपासून उत्कृष्ट काव्यसंग्रहासाठी सम्यक संबोधी काव्य पुरस्कार दिला जाणार आहे. पाच हजार रुपये, स्मृतिचिन्ह, शाल आणि ग्रंथ असे स्वरूप...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!