May 10, 2025

सचिन वसंत पाटील

मुक्त संवाद

हरवलेल्या गावाकडे घेऊन जाणारे : पाय आणि वाटा

मुख्य म्हणजे “पाय आणि वाटा” हे वास्तव ललित लेखन आहे, यातील लेखन परिसर हा “गाव” आहे. गावाकडील भाव-विश्व, व्यवहार-विश्व, व्यक्ती-प्रवृत्ती आणि वृत्ती यांवर सचिन पाटील...
मुक्त संवाद

वेदनेची गाथाः पाय आणि वाटा

आयुष्यातील वळणे कधीकधी आपल्याला कोणत्या वाटेवर आणतील, हे कुणीच सांगू शकत नाही. त्यामुळे स्वप्नांचे मोरपीस डोळ्यांत जपून ठेवणाऱ्या एका कोवळ्या मनाच्या तरुणाचे अख्खे आयुष्य काट्यांनी...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

गाव-शिवाराचे सर्वांग सुंदर प्रतिबिंब : गावठी गिच्चा

ग्रामसंस्कृती, गावगाडा मोडीत निघाला आहे. जगाचा पोशिंदा बळीराजाच आज बळी जात आहे. समाज दिशाहीन झालेला आहे. हीच गावखेड्यातील समाजाची दिशाहीनता, अज्ञान, अंधश्रद्धा, सुष्ट आणि दुष्ट...
काय चाललयं अवतीभवती शेती पर्यावरण ग्रामीण विकास

लखलखत्या दिवाळीत शेतकऱ्याच्या घरात अंधारच

शेती आणि शेतकरी जीवनाशी निगडित अनेक विषयांना शब्दबद्ध करणारे सिद्धहस्त कथालेखक सचिन वसंत पाटील यांनी “अवकाळी विळखा” या कथासंग्रहातून अस्मानी, सुलतानी आणि नैसर्गिक संकटांनी त्रस्त...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!