July 14, 2025
Home » मराठी साहित्य

मराठी साहित्य

विश्वाचे आर्त

अद्वैताच्या ‘निव्वळ शुद्ध चैतन्याची’ प्रचिती देणारा दीपस्तंभ

पाठीं तेथेंचि तो भासळला । तव शब्दांचा दिवो मावळला ।मग तयाहि वरी आटु भविन्नला । आकाशाचा ।। ३१४ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सहावा ओवीचा अर्थ –...
काय चाललयं अवतीभवती

मराठवाडा साहित्य परिषदेचे वाङ्मय पुरस्कार जाहीर

छत्रपती संभाजीनगर – मराठवाडा साहित्य परिषदेचे ‘२०२५’चे वाङ्मय पुरस्कार वंदना पारगावकर, सचिन कुसनाळे, पांडुरंग पाटील आणि अनिल अतकरे यांना जाहीर झाले आहेत. लवकरच या पुरस्कारांचे...
विश्वाचे आर्त

गुरुकृपा अन् अनुभवाचे अविष्कार

म्हणोनि तेथिंची मातु । न चढेंचि बोलाचा हातु ।जेणें संवादाचिया गांवाआंतु । पैठी कीजे ।। ३११ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सहावा ओवीचा अर्थ – म्हणून त्या...
काय चाललयं अवतीभवती

समकाळाचे भान जपणारी कलानगरीची कविता

कोल्हापूर जिल्ह्यातील नव्या पिढीतील निवडक कवींच्या कवितांचा प्रतिनिधिक कवितासंग्रह कलानगरीची कविता याचे प्रकाशन रविवारी ( १३ जुलै ) कॉमर्स कॉलेज येथे सायंकाळी चार वाजता होत...
विश्वाचे आर्त

अनुभव हेच अंतिम ज्ञान

गगनीं गगन लया जाये । ऐसें जें कांहीं आहे ।तें अनुभवें जो होये । तो होऊनि ठाके ।। ३१० ।। ज्ञानेश्वरी अध्याय सहावा ओवीचा अर्थ...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

मारुती चितमपल्ली यांच्या लेखनाचा नवा पैलू ।। चितमपल्ली आणि गंडभेरूंड ।।

माझ्यासारख्या चौकस वाचकाचं सहज वाचनही निरुद्देश राहू शकत नाही, असं माझ्या लक्षात आलं. मारुती चितमपल्ली यांचे लेख वाचताना काय काय संदर्भ माझ्या डोळ्यासमोरून तरळून जात...
मुक्त संवाद

बोलीभाषा कथासाज : मायबोली, रंग कथांचे

सचिन वसंत पाटील यांनी विविध बोली भाषेतील उत्कृष्ट कथांचे संकलन करून “मायबोली, रंग कथांचे” हा कथासंग्रह प्रसिद्ध केला आहे. लक्षवेधक आगळे-वेगळे वारली चित्राचे मुखपृष्ठ, सावित्रीबाई...
मुक्त संवाद

ब्लॅक, व्हाईट अन् ग्रे मध्ये मुख्यत्वे समाजचिंतनशील स्वरूपाचे लेखन

डॉ. आलोक जत्राटकर यांचे हे लेखन मुख्यत्वे समाजचिंतनशील स्वरूपाचे आहे. आत्मपरता आणि त्यांच्या संवेदनशीलतेचे विशेष नोंदवणारे तसेच त्यांच्या विचारदृष्टीचे सम्यकचित्र या लेखनात आहे. व्यापक सामाजिक...
व्हिडिओ स्पर्धा परीक्षा, शिक्षण

कवी संदीप जगताप यांचे मंत्रालयात व्याख्यान

कवी संदीप जगताप यांचे मंत्रालयात व्याख्यान...
काय चाललयं अवतीभवती

गार्गी आणि इतर एकांकिका पुस्तकात मानवी नात्यांचं सहज सुंदर भाष्य – कवी अजय कांडर

गार्गी आणि इतर एकांकिका पुस्तकात मानवी नात्यांचं सहज सुंदर भाष्य – कवी अजय कांडरनाटककार उदय जाधव लिखित ग्रंथाचे मुंबई रवींद्र नाट्य मंदिर मध्ये प्रकाशनअभिनेत्री मेघा...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!