कोल्हापूरः पावसाच्या सरी झेलत विठ्ठल…विठ्ठल…च्या जयघोषात बालगोपालांनी पालखी सोहळा अनुभवला…वारीत पारंपारिक पोषाखात सहभागी होत तपोवन परिसरात आषाढी वारीचा आनंद सोहळा साजरा करून येथील वातावरण भक्तीमय केले.
शहाजीराजांच्या बहुभाषिक दृष्टिकोनातून, आंतरभारती आणि विश्वभारती संकल्पनांच्या माध्यमातून २१व्या शतकातील भारतीयत्वाचा नवा विचार मांडणारी अभ्यासपूर्ण लेखमाला.
कोल्हापूरः पावसाच्या सरी झेलत विठ्ठल…विठ्ठल…च्या जयघोषात बालगोपालांनी पालखी सोहळा अनुभवला…वारीत पारंपारिक पोषाखात सहभागी होत तपोवन परिसरात आषाढी वारीचा आनंद सोहळा साजरा करून येथील वातावरण भक्तीमय केले.