January 25, 2025
Home » Poet Ajay Kandar

Poet Ajay Kandar

काय चाललयं अवतीभवती

पहिल्या साहित्य-संगीत संमेलनाच्या अध्यक्षपदी कवी अजय कांडर

पहिल्या साहित्य-संगीत संमेलनाच्या अध्यक्षपदी कवी अजय कांडर तर प्रमुख पाहुणे संगीत अभ्यासक माधव गावकर 4 जानेवारी रोजी कणकवली आचरेकर प्रतिष्ठान नाट्यगृहात संमेलनाचे आयोजन संमेलनाचे स्वागताध्यक्ष...
काय चाललयं अवतीभवती

समाज भानावर येत नाही ही समाजाची अधोगतीच – कवी अजय कांडर

संजय तांबे लिखित ‘समाजभान’ ग्रंथाचे प्रा.सीमा हडकर, मधुकर मातोंडकर, सचिन माने यांच्या उपस्थितीत प्रकाशन कणकवली – समाज जागृत होत नाही म्हणूनच संजय तांबे यांच्यासारख्या विचारी...
काय चाललयं अवतीभवती

‘डार्विन लुटताना’ म्हणजे भ्रष्ट व्यवस्थेविरुद्धचा आसूड

‘डार्विन लुटताना’ म्हणजे भ्रष्ट व्यवस्थेविरुद्धचा आसूडडॉ. प्रफुल्ल आंबेरकर यांच्या काव्यसंग्रह प्रकाशन सोहळ्यात कवी अजय कांडर यांचे प्रतिपादनजिल्ह्यातील प्रतिष्ठित डॉक्टरांसह बहुसंख्येने काव्य रसिकांचा प्रतिसाद कणकवली –...
मुक्त संवाद

चांगल्या कवितेच्या शोधात

स्त्रीमुक्तीची कविता लिहून स्वतःच्या आयुष्यात फरक पडणार आहे का ? त्यामुळे समग्र जगण्याला भिडणारी कविता लिहायला वैदिक परंपरा अडसर ठरत आहे, हेही कवयित्रींनी समजून घ्यायला...
काय चाललयं अवतीभवती

अल्पसंख्याक भेद शोधणाऱ्या कवीचा गौरव

कणकवली – आजच्या दगाबाज काळात अल्पसंख्याक भेद शोधणारा कवी म्हणून आपल्याला सफरअली इसफ आणि त्यांच्या कवितेकडे पहावे लागते. त्यांची कविता धर्माच्या मदतीने राजकारण केले जाणारी...
काय चाललयं अवतीभवती

उतरत्या वयातील काव्य लेखनाने जगण्याची समृद्धी – कवी अजय कांडर

बांदा – कवी हरिचंद्र भिसे यांनी निवृत्तीनंतर काव्य लेखनाला प्रारंभ केला. एवढेच नाही तर त्यांचा आता ‘संदेश’ काव्यसंग्रहही प्रकाशित होत आहे. त्यांची कविता निसर्गाबरोबरच मानवी...
मुक्त संवाद

बाई भाषा भवताल आणि समकाल

शोभा नाईक यांच्यासारखी कवयित्री पुरुषाचा बाजार भरवण्याची कल्पना धाडसाने मांडते. तेव्हा आश्चर्य वाटत नाही; तर या धाडसाचं आपल्याला कौतुकच करावसं वाटतं. बाईला तुम्ही वस्तू समजता...
स्पर्धा परीक्षा, शिक्षण

वाचन कट्ट्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे जीवन बनवले कलासक्त

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा पाया प्रा. डॉ. विश्वधार देशमुख यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मागील चार वर्षे वाचन कट्टा चालविला. आणि त्याला पूरक अन्य कलांचीही या उपक्रमांमध्ये...
काय चाललयं अवतीभवती

‘जीवन रंग’ पुस्तक म्हणजे जगण्याचे तत्त्वज्ञान

सातारा – मनीषा शिरटावले या गुणवंत शिक्षिका असल्या तरी त्यांचे साहित्य लेखन हे जीवनाला दिशादर्शन देणारे असते. कणकवली येथील प्रभा प्रकाशनातर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या त्यांच्या...
स्पर्धा परीक्षा, शिक्षण

कवी अजय कांडर यांची कविता नांदेड विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात

आवानओल काव्यसंग्रहातील ‘उंबरा ओलांडणाऱ्या बायका ‘ कवितेचा सन्मान कणकवली – स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ नांदेडच्या एफ.वाय.बीएच्या अभ्यासक्रमात कवी अजय कांडर यांच्या ‘उंबरा ओलांडणाऱ्या बायका’ या...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!