December 25, 2025

मुक्त संवाद

मुक्त संवाद

शिक्षक दिनानिमित्त…. शिक्षक जीवनाचा दीपस्तंभ

विद्यार्थ्यांच्या जडणघडणीमध्ये शिक्षक हा अविभाज्य घटक. आज डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस… हाच दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. डॉ. राधाकृष्णन हे भारताचे दुसरे...
मुक्त संवाद

जगण्याचं भान देणारा कथासंग्रह – मक्याची कणसं

‘मक्याची कणसं’ या कथासंग्रहातील कथांचा आशय, कथांची लेखकाने केलेली मांडणी, कथेतील भौगोलिक आणि सामाजिक परिस्थिती, कथेतील पात्रांचा परिसर या सर्वांचा विचार करता लेखक मनोहर भोसले...
मुक्त संवाद

हेलपाटा : एक प्रेरणादायी प्रवास

सत्तरऐशीच्या दशकात जन्मलेल्या ग्रामीण भागातील बहुतांश पिढीने कमालीचे दारिद्र्य आणि अभावग्रस्तता अनुभवलेली आहे. परिस्थितीचे बेसुमार चटके सोसलेले आहेत. त्यात त्यांचं निरागस, लाडाकोडाचं बालपण कष्ट आणि...
मुक्त संवाद

अरे बापरे ! हे कधी आपल्या लक्षातच आले नाही…

बोद – प्रशांत आंबी इचलकरंजीच्या आपटे वाचन मंदिराचा पुरस्कार घेण्यासाठी गेले असतानाचा एक अनुभव मनावर कायमचा कोरला गेला आहे. ज्यांना पुरस्कार मिळाले असे अनेकजण तिथे...
मुक्त संवाद

उत्सव म्हणजे नाच, गाणी, डीजे नव्हे…

स्टेटलाइन – गणेशोत्सवात साऱ्या महाराष्ट्रात भक्तिमय वातावरण असते.  मग रस्त्यावर साजरा होणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सवात आणि मिरवणुकांमधे धांगडधिंगा का घातला जातो ?  कानठळ्या बसविणाऱ्या आवाजात गाणी...
मुक्त संवाद शेती पर्यावरण ग्रामीण विकास

मुलांच्या चौकसबुद्धीला संस्काररुपी बळ देणारी, मक्याची कणसं

समाजातील विविध घटनांतून साकारलेला हा कथासंग्रह निश्चितच बालमनावर संस्कार करणारा आहे. आकर्षक मुखपृष्ठ, उत्कृष्ट बांधणी याबरोबर नित्यमान घडामोडीतून घडणाऱ्या प्रसंगांना यथायोग्य शब्दरूप देऊन साकारलेल्या मक्याच्या...
मुक्त संवाद

पक्षकारांच्या न्यायासाठी कोल्हापूर सर्कीट बेंच

कोल्हापूरसह सहा जिल्ह्यातील वकील आणि पक्षकारांच्या 40 वर्षाच्या लढ्याला अखेर यश येवून मुंबई उच्च न्यायालयाचे सर्कीत बेंच मंजूर करणेत आले. याबाबतचे नोटीफिकेशन मुंबई उच्च न्यायालयाचे...
मुक्त संवाद विशेष संपादकीय

पीठाक्षरं गिरविताना…

आज २१ ऑगस्ट हा जेष्ठ लेखक महादेव मोरे यांचा प्रथम स्मृतीदिन यानिमित्ताने… रमेश साळुंखे.संपर्क – 9403572527 अगदी आपसूकच काही माणसांची ओळखदेख होते आणि ती माणसं...
पर्यटन मुक्त संवाद

ग्रंथालयांशिवाय लंडनची कल्पना करणेही अशक्य

मुळात ब्रिटिशांसाठी नोंद ठेवणे ही केवळ कारकुनी गोष्ट नव्हती. ती सांस्कृतिक जाणीव होती. शिस्त, वैधता, अभ्यास आणि चिरंतन नोंद म्हणून जे काही अनुभवले वा जिंकले-हरले,...
मुक्त संवाद सत्ता संघर्ष

खलिस्तानची चळवळ कशी उभी राहीली अन् त्याचे पडसाद याचे परखड विवेचन

पुस्तकाचे नाव – खलिस्तानचे कारस्थानलेखक – अरविंद गोखलेप्रकाशक – विश्वकर्मा प्रकाशनकिंमत – 450 रुपये खलिस्तान म्हटलं की, आपल्या डोळ्यांसमोर अनेक वेगवेगळी चित्रं उभी राहतात; त्यात...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!