बेळगाव : कुद्रेमानी (ता. बेळगाव) येथील श्री बलभीम साहित्य संघ व ग्रामस्थ आयोजित 20 वे साहित्य संमेलन रविवारी ( 28 डिसेंबर ) होणार आहे. संमेलनाध्यक्षपदी
सुभाष पुरोहित यांनी टिपलेला हा क्षण केवळ एक छायाचित्र नाही; तो निसर्गाने उघडलेला निर्भीड आरसा आहे. एका बाजूला गांधील माशी आणि दुसऱ्या बाजूला कोळी—दोन लहान
मराठी भाषेबद्दल बोलताना आपण अभिमानाने छाती फुगवतो. “मराठी ही आमची मायभाषा आहे”, “मराठी माणसाची ओळख म्हणजे मराठी भाषा”, “मराठीत बोलणे बंधनकारक केले पाहिजे” अशा घोषणा
मनाची जेव्हा घुसमट होते तेव्हा कविता लेखणीतून कागदावर उतरते. स्वतःच्या आतल्या आवाजाला दबवून अश्रूमध्ये लपलेल्या वेदनेत तो स्वतःच शांतता शोधतो. स्वतःचं जगणं शब्दबद्ध करताना समाजातील
हवा हा जीवनाचा मूलाधार आहे. मानवाने अन्नाविना काही काळ, पाण्याविना काही दिवस जगणे शक्य आहे; मात्र शुद्ध हवेविना काही मिनिटेही नाही. तरीही आधुनिक विकासाच्या नावाखाली
स्टेटलाइन – राजकारणात गेली साडेसहा दशकाहूनअधिक काळ सक्रीय असलेल्या शरद पवारांची ओळख साहेब अशी आहे. अनेक अडचणी, संकटे व आजारांवर त्यांनी मात केली आहे. त्यांचा
तळकोकणातील रंगकर्मींच्या नाटक – चित्रपट साहित्य पुरस्कार सोहळ्याला अनेक मान्यवरांची उपस्थिती मुंबई – आजूबाजूला काहीही घडू दे, मात्र लोकांनी एकत्र येत बोलत राहिले पाहिजे. पण
भाषा वाद, सीमा वाद, धर्माधारित संघर्ष आणि लोकसंख्या विस्फोट यांसारख्या समस्या आजच्या जागतिक समाजासमोर उभ्या असलेल्या अत्यंत गंभीर आणि ज्वलंत प्रश्नांपैकी आहेत. विज्ञान, तंत्रज्ञान आणि
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406