हवा गुणवत्ता निर्देशांक ! पूर्वी केवळ तीन घटकांच्या आधारे हवेची गुणवत्ता निश्चित करण्यात येत असे. आज आठ घटकांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे. भारतात सहा...
गेल्या कित्येक वर्षांत शेतीच्या उत्पादकतेत घट होताना दिसत आहे. त्यामागे अनेक कारणे आहेत. वाढते जागतिक तापमान, पावसाची अनियमितता, गारपीट, बदलते हवामान ही मुख्य कारणे असली...
एकूणच काय जागतिक पातळीवर हवा प्रदूषणात महासत्ता बनल्याच्या अविर्भावात मिरवणाऱ्या चीनने आघाडी घेतली आहे. याचे कारण म्हणजे प्रत्येक राष्ट्राला, राष्ट्रातील बहुतांश नागरिकांना स्वार्थाने पछाडलेले आहे....
कारखान्यांनी पर्यावरणविषयक असणाऱ्या निर्बंधांचे पालन काटेकोरपणे करायला हवे. आपण कचरा न जाळता त्याची योग्य विल्हेवाट लावली पाहिजे. शेतातील पिकांचा उर्वरित भाग न जाळता त्याला कुजवून...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406