मी तर म्हणतो परीक्षेसाठी फक्त मुलांना पाचरण केलं असतं तर कितीतरी चांगलं झालं असतं; मात्र आपल्या पाल्याला अगदी फुलासारखे झेलून धरणारे केविलवाणे आईबाप शाळेच्या गेटवर
या विचारातून संत ज्ञानेश्वरांची राज्यविषयक दृष्टी स्पष्ट होते. त्यांना दडपशाही सत्ता अपेक्षित नाही, ना प्रत्येक गोष्टीवर नियंत्रण ठेवणारी राजवट. त्यांची अपेक्षा आहे ती लोकांच्या स्वाभाविक
कोल्हापूर – दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्या वतीने कवितासंग्रहासाठी डॉ. धम्मपाल रत्नाकर यांच्या स्मृत्यर्थ राज्यस्तरीय काव्यपुरस्कार देण्यात येणार आहे. २०२५ या वर्षात प्रसिद्ध झालेले काव्यसंग्रह त्यासाठी
डॉलरच्या तुलनेमध्ये भारतीय रुपया सातत्याने खाली वर जात असून त्याने नवीन निचांकी नुकतीच नोंदवली. या हेलकावेपूर्ण विनिमय दराचा देशाला किंवा अर्थव्यवस्थेला काय फायदा किंवा तोटा
अमेरिका व्यापार करार, डी.ओ. पत्र आणि संघीय हक्कांवर एसकेएमचा थेट आघात नवी दिल्ली – संयुक्त किसान मोर्चा (एसकेएम) यांनी केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात तीव्र भूमिका घेत
काळाच्या ओघात एकमेकांना पोस्टाने पत्र पाठविणे ही गोष्ट आता इतिहासजमा झालेली आहे .या पार्श्वभूमीवर लेखक इतरांना प्रोत्साहन कसे देतात आणि प्रोत्साहित झालेल्या लेखकाचा समृद्ध लेखन
स्टेटलाइन – सेनादलाला शक्ति व नैतिक सामर्थ्य देण्याचे काम सरकारने करायचे असते. पण या मुद्द्यावर सरकारने आली भूमिका मांडलीच नाही. अग्निपथ योजनेला सेनादलाचा विरोध होता
उत्कृष्ट मुखपृष्ठ, चांगल्या प्रतीची पाने, कवितेला साजेशी चित्रे सहजपणे केलेली शब्दांची उधळण या सा-यातून कविता हळूहळू सरकत सरकत पुर्णत्वाकडे घेऊन जाते. पहिल्याच प्रयत्नात केलेल्या कवितांची
मुंबई कॉलिंग – काँग्रसचे २४ नगरसेवक सत्तेचा मोह, अमिषे आणि आश्वासनांपासून किती काळ दूर राहतील, याची चर्चा सुरू झाली आहे. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात वर्षा गायकवाड
गडचिरोली – येथील नाट्यश्री साहित्य कला मंच या संस्थेतर्फे राज्यस्तरीय महामृत्युंजय वाङ्मय स्पर्धा -२०२६ चे आयोजन करण्यात आले आहे. नाट्यश्री तर्फे साहित्यिकांच्या साहित्यकृतींना प्रेरणा मिळावी,
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406