February 17, 2026
Home Page 24
विशेष संपादकीय शेती पर्यावरण ग्रामीण विकास

विश्वभारती संकल्पनेतून जलस्त्रोतांचे संवर्धन – पृथ्वीला वाचवण्यासाठी !

जगाचा नकाशा पाहताना एखादी व्यापक सौंदर्यरेषा जाणवते — नद्या, तळी, समुद्र, हिमनद्या…जलचक्राची अखंड गती पृथ्वीला जिवंत ठेवते. पण आज या जीवनदायी घटकावरच काळाचे सावट दाटून
सत्ता संघर्ष

विरोधी पक्षनेत्याचे वावडे का ?

मुंबई कॉलिंग – महाराष्ट्र देशातील सर्वात पुरोगामी राज्य आहे असे आपण समजतो. देशाची आर्थिक राजधानी मुंबई ही महाराष्ट्रात आहे, असे आपण अभिमानाने सांगतो. महायुतीचे विधानसभेत
सत्ता संघर्ष

वंदे मातरम निमित्ताने नेहरूद्वेष : राजकीय अजेंड्याचा पर्दाफाश

पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावर टीका करण्यासाठी जणू काही वंदे मातरमला दीडशे वर्षे झाल्याचे निमित्त साधून लोकसभेमध्ये दहा तासाची चर्चा आयोजित केली होती. या चर्चेत भाग
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

निसर्गसंवर्धनाचा पंखधारी उत्सव : फुलपाखरांच्या जन्मकथेतून माणसाची जबाबदारी

कॉमन मॉर्मन फुलपाखरू कढीपत्त्यावर अंडी घालते, ही बाब तांत्रिक वाटू शकते; पण त्यामागे निसर्गाची अचूक योजना आहे. अळी बाहेर पडल्यावर तिला लागणारे पोषण याच पानांतून
काय चाललयं अवतीभवती

मारोतराव नारायणे राज्यस्तरीय उत्कृष्ट वाङ्‍‍मय पुरस्कारासाठी साहित्यकृती पाठविण्याचे आवाहन

वर्धा – येथील मारोतराव नारायणे स्मृती प्रतिष्ठानच्यावतीने पाच साहित्य पुरस्कार देण्याचे निश्चित केले आहे, अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. डॉ. प्रमोद नारायणे यांनी दिली आहे.
काय चाललयं अवतीभवती

इचलकरंजी येथील आपटे वाचन मंदिरातर्फे पुरस्कारासाठी साहित्यकृती पाठविण्याचे आवाहन

इचलकरंजी – येथील आपटे वाचन मंदिर आणि १९७४ साली इचलकरंजीत झालेल्या सुवर्णमहोत्सवी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची स्मृती जपणाऱ्या इचलकरंजी साहित्य संमेलन स्मृती ट्रस्टच्या वतीने
संशोधन आणि तंत्रज्ञान

कोल्हापूरचा डिजिटल प्रवास आणि वर्डकॅम्पची नवी दिशा

कोल्हापूर हे शहर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक नकाशावर आपली वेगळी ओळख जपून आहे. इतिहास, परंपरा, लोककला, साहित्य, रंगभूमी आणि सामाजिक चळवळींचा ठसा असलेले हे शहर आता हळूहळू
काय चाललयं अवतीभवती

दुसऱ्या सम्यक संबोधी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कवी अजय कांडर

२० डिसेंबर रोजी कणकवली येथे संमेलनाचे आयोजन कणकवली – कोकणातील परिवर्तन साहित्यिकांना जोडून घेऊन त्यांना हक्काचा मंच उपलब्ध करून देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या सिंधुदुर्ग सम्यक
काय चाललयं अवतीभवती

नाटक चित्रपट साहित्य चळवळ पुरस्काराचा १४ रोजी वितरण सोहळा

कोकणातील रंगकर्मींच्या दीपतारांगण संस्थेतर्फे मुंबईत आयोजन मुंबई – तळकोकणातील काही रंगकर्मी एकत्र येत मुंबईत नाटक चित्रपट, साहित्य आणि सांस्कृतिक, सामाजिक चळवळ याविषयी कामाला प्रारंभ केला
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

2026 च्या हंगामासाठी खोबऱ्याच्या किमान आधारभूत किमतीला मंत्रिमंडळाची मान्यता

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आर्थिक व्यवहारविषयक  मंत्रिमंडळ समितीने 2026 हंगामासाठी खोबऱ्याच्या किमान आधारभूत किमतीला (एमएसपी) मान्यता दिली आहे. शेतकऱ्यांना किफायतशीर किंमत
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

इये मराठीचिये नगरी

विश्वासार्हता जपणारी माणसं

Skip to content ↓